शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

एल्गार सभेने ‘समृद्धी’ विरोधकांना बळ

By admin | Updated: July 10, 2017 23:22 IST

राज्यव्यापी आंदोलन : जागा न देण्यावर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी कर्जमुक्तीच्या निमित्ताने नाशकात दाखल झालेल्या किसान मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी यात्रेत ‘समृद्धी’ महामार्गाचा विषय समाविष्ट करून त्यासाठी शेतकरी नेत्यांचे समर्थन मिळविण्यात आंदोलक शेतकरी यशस्वी झाल्याने समृद्धी विरोधकांच्या लढ्याला बळ मिळाले आहे. सोमवारी सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी एल्गार सभेत लक्षणीय हजेरी लावली. हातात समृद्धीच्या विरोधातील फलक व डोक्यावर ‘समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे’ अशा मजकुराच्या पांढऱ्या टोप्या घालून हे शेतकरी आले होते. खासदार राजू शेट्टी यांनी समृद्धीचा मुद्दा भाषणात मांडून सरकार भूमिसंपादन कायद्याची मोडतोड करीत असल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांच्या नवनवीन स्वप्नवत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात असून, शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केल्यास गप्प बसणार नसल्याचा इशाराही दिला. त्यामुळे समृद्धी बाधित शेतकऱ्यांना बळ मिळाले आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्गासाठी जमिनींचे दर जाहीर केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सिन्नर व इगतपुरी तालुक्यांत उमटले असून, शेतकऱ्यांनी दर पत्रकाची होळी करण्याबरोबरच शेतात सरण रचून ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित केल्या जाणाऱ्या राज्यातील दहाही जिल्ह्णांतील बाधित शेतकऱ्यांना एकत्र आणण्याची घोषणाही जाहीर सभेत करण्यात आल्याने सिन्नर आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.