शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार विद्यार्थ्यांना अकरावीची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:48 IST

नाशिक : प्रथम पसंती मिळालेले विद्यार्थी तसेच अन्य पसंतीमध्ये क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही त्यामध्ये प्रवेश न घेणाºया विद्यार्थ्यांची विशेष पाचवी फेरी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार १९६६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, एकूण २९३५ विद्यार्थ्यांची नावे अकरावी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आली आहेत. सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.

नाशिक : प्रथम पसंती मिळालेले विद्यार्थी तसेच अन्य पसंतीमध्ये क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही त्यामध्ये प्रवेश न घेणाºया विद्यार्थ्यांची विशेष पाचवी फेरी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार १९६६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, एकूण २९३५ विद्यार्थ्यांची नावे अकरावी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आली आहेत. सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत आत्तापर्यंत १८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला असून पाचव्या फेरीनंतर आणखी सुमारे दोन हजार विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्याची शक्यता आहे. बुधवारी जाहीर झालेल्या यादीतील विद्यार्थ्यांना १९ तारखेपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. नाशिक महापालिका आणि देवळाली कॅम्प कटक मंडळासाठी गेल्या १० जुलैपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत सुमारे १८ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नाव निश्चित केले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या यादीतील जास्तीत जास्त मुलांना पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने महाविद्यालयांमध्ये मोठे प्रवेश होण्याची शक्यता आहे.पाचव्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर झालेली नाहीत अशा विद्यार्थ्यांबाबत १९ रोजी सविस्तर सूचना जारी केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नव्हता असे सर्व विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेत असून त्यांचीच पाचवी फेरी काढण्यात आली.प्रथम पसंतीचे सर्वाधिक विद्यार्थी पाचव्या फेरीत ज्यांनी अद्याप प्रवेश घेतलेलाच नाही असे पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांनादेखील स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले असण्याची शक्यता शिक्षण खात्याने वर्तविली आहे.