शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

तीन वर्षांत सर्व कृषी जोडण्यांना वीजमीटर

By admin | Updated: June 28, 2015 01:43 IST

तीन वर्षांत सर्व कृषी जोडण्यांना वीजमीटर

  नाशिक : अन्य राज्यातील विजेच्या दरांप्रमाणे महाराष्ट्रातही दर कमी असावे यासाठी शासनाने वीज नियामक आयोगाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्यातील सर्व सामान्य नागरिक आणि उद्योजकांसह विविध घटकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व कृषी वीजजोडण्यांना तीन वर्षांत मीटर बसविण्यात येणार असून, त्यावर आधारित देयके दिली जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. १ जूनपासून हे दर लागू करण्यात येणार असल्याने चालू महिन्याच्या वीज देयकात नवीन दराचा बदल झालेला दिसेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, विद्युत कंपन्यांनी नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार वीज नियामक आयोगाकडे शासनानेही बाजू मांडली होती. त्यानुसार वीज नियामक आयोगाशी गेल्या तीन महिने झालेल्या चर्चेचे हे फलित आहेत. वीज कंपन्यांनी केलेली आठ हजार कोटी रुपयांची वार्षिक वाढ विविध मार्गांनी कमी करण्यात यश मिळाले आहेत. सर्वांत कमी दर असलेल्या वीज कंपनीकडून वीज खरेदी, कोळसा खरेदी तसेच अन्य मार्गातून गळती कमी करताना बचत करण्यात आल्याने हे शक्य झाले आहे. राज्यातील छोट्या वीज ग्राहकांना म्हणजेच ० ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्यांना ४ रुपये १६ पैशांऐवजी ३ रुपये ७६ पैसे म्हणजेच ४० पैशांनी वीज स्वस्त होणार आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर असणाऱ्यांना ७ रुपये ३९ पैशांऐवजी ७ रुपये २१ पैसे म्हणजेच १८ पैशांनी वीज स्वस्त मिळणार आहे.