नाशिक : पाऊस पडल्याचे निमित्त होते आणि लगेचच वीजपुरवठा खंडित. महावितरणच्या गलथान कारभाराचा शहरात सर्वत्रच अनुभव येत असून तक्रार करण्यासाठी संबंधित अधिकारी दूरध्वनीही उचलत नसल्याने ग्राहकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात सर्वत्र विजेचा लपंडाव सुरुच
By admin | Updated: July 29, 2015 01:17 IST