शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

इगतपुरीच्या पूर्व भागात पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 17:48 IST

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात काल शनिवार पासून सुरु असलेले पाऊसाचे थैमान कायम असून, अनेक गावांचा संपर्क तुटून मुंढेगाव ...

ठळक मुद्दे नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात काल शनिवार पासून सुरु असलेले पाऊसाचे थैमान कायम असून, अनेक गावांचा संपर्क तुटून मुंढेगाव मार्गाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. जोरदार मुसळधार पाऊसाने पूर्वभागात चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात काल शनिवार पासून सुरु असलेले पाऊसाचे थैमान कायम असून, अनेक गावांचा संपर्क तुटून मुंढेगाव मार्गाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. जोरदार मुसळधार पाऊसाने पूर्वभागात चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.परिसरातील नदीपात्रानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओंडओहोळ नदीपात्रावरील पुलावरून भयंकर पाणी असल्याने मुंढेगाव ते घोटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली तर जानोरी, बांडेवाडी आदी बारा वाड्याचा संपर्क तुटला आहे. परिसरातील काही दुभती जनावरे बेपत्ता झाली आहे. बेलगाव कुर्हे येथील नदीपात्राला पूर आल्यामुळे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली होती.मुसळधार पावसामुळे शेतीत पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या भात रोपांची नुकसान झाली आहे. लष्कर हद्दीतून आलेले पुराचे पाणी एकरूप झाल्याने अस्वली स्टेशन परिसरातील १०ते १५ गावांचा संपर्क तुटला आहे.ओंडओहोळ नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहनधारकांना यामुळे माघारी फिरावे लागले. सतत रात्रीपासून मुसळधार पडणार्या पावसामुळे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. परिसरातील अस्वली स्टेशन, जानोरी, बारा वाड्या संपर्क तुटला आहे.परिसरातील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे . बेलगाव कुº्हे येथील नदीपात्र ओहरपलो झाले होते तर ओंडओहोळ नदीपात्र ओसंडून वाहत होते दरम्यान अजून मुसळधार पाऊस पडला तर परिसरातील संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे.अतिवृष्टीच्या पाशर््वभूमीवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन समिती नियोजन तालुक्यात केलेनाही अशी नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांना धोक्याच्या सूचना मिळत नसल्याच्या संतप्त प्रतिक्र या नागरिकांनी व्यक्त केल्या.नदीशेजारी विजपंपात पुराचे पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे विजमीटर निकामी झाले आहेत. त्यामुळे शेतकº्यांना नवीन मिटरसाठी मोठा भुर्दंड बसणार आहे.------------------अतिवृष्टीच्या पाशर््वभूमीवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन समिती नियोजन तालुक्यात केलेले नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा काय करीत आहे? अशा प्रश्नांचा भडीमार संतप्त नागरिकांनी व्यक्त केला.------------