शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

त्र्यंबकला सिंहस्थ काळात चारही पीठांचे शंकराचार्य येणार

By admin | Updated: February 15, 2015 00:38 IST

त्र्यंबकला सिंहस्थ काळात चारही पीठांचे शंकराचार्य येणार

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकाळात चारही पीठांचे शंकराचार्य त्र्यंबकेश्वरला येणार असून, विशेष म्हणजे या काळात चतुर्मास असल्याने शंकराचार्य या काळात नदी ओलांडत नाहीत. त्यातही या काळात शंकराचार्य गोदावरी ओलांडणार नाही. यास्तव ते जुना आखाड्याच्या जागेत किंवा निरंजनी आखाड्यांच्या जागेत राहतील. तेथे शंकराचार्य नगर असे नामकरण करून त्यांना शासनाने मूळ सुविधा द्यावात, अशी मागणी होत आहे. ज्या आखाड्यांकडे जागा आहेत. त्यापैकी पिंपळद येथे जुन्या आखाड्यांची गुरुगादी आहे तेथे मूलभूत सुविधा आहेत. निरंजनी आखाड्याची अंबोली (बुवाचा पाडा) येथे जागा आहे. त्यांना मूलभूत व दोन्हीही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ लावून देण्यात यावेत, तसेच ज्या आखाड्यांना जागाच नाही अशादेखील आहे त्या जागेत मूलभूत सुविधा द्याव्यात. सर्व सुविधांचे पालन शासनाने करावे. सर्व सूचना महंत हरिगिरी, महंत प्रेमगिरी, महंत नरेंद्रगिरी, समुद्रगिरी यांनी मांडल्या. सर्व सूचना (प्रस्ताव) एकमताने मंजूर करण्यात आल्या असून, प्रस्तावाच्या प्रति शासनाकडे पाठवून देण्यात आल्या. दरम्यान, शंकराचार्य येणार असल्यामुळे आणि त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांना मूलभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून, असे पहिल्यांदाच होत आहे असे आखाडा परिषदेचे मत आहे. (वार्ताहर)