शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

पाणवेलींमुळे पुराचे पाणी लागले पुलाला

By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST

पाणवेलींमुळे पुराचे पाणी लागले पुलाला

निफाड : पावसाळ्यापूर्वी पाटबंधारे खात्याने सायखेड्याच्या गोदावरी पात्रातील पाणवेली न काढल्याने दारणा धरणाचे पाणी गोदावरीत सोडल्यानंतर सायखेडा येथील गोदावरी नदीतील पुलाखालून गोदावरीच्या पुराचे पाणी पुढे सरकण्यास अडथळे निर्माण झाल्याने या पुराचे पाणी या पुलाला लागण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊन हा पूल कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी सायखेड्याच्या ग्रामस्थांनी गोदावरी नदीतील पानवेली काढण्यासंदर्भात वारंवार मागणी केली होती. परंतु ढिसाळ अन् ढिम्म पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने याकामी अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे आज दारणा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरीला पूर आला. या पुराचे पाणी सायखेड्याच्या या पुलाखालून पानवेलीमुळे फारसे पुढे सरकत नसल्याने या नदीपात्रात फुगवटा निर्माण होऊन या पुलाला पाणी लागण्याची वेळ आली आहे.पाण्याच्या रेट्यामुळे हा पूल कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पुराचे पाणी सायखेडा बाजारतळ, चांदोरीच्या स्मशानभूमीत पाणी शिरले होते.