शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पावसामुळे खालशांनी बस्तान गुंडाळले

By admin | Updated: September 19, 2015 22:55 IST

पावसामुळे खालशांनी बस्तान गुंडाळले

तिसऱ्या पर्वणीच्या दिवशी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे साधुग्राममधील खालशांनी शनिवारी बस्तान गुंडाळण्यास सुरवात केली. २५ सप्टेंबरपर्यंत बहुतांश खालशे थांबण्याच्या तयारीत होते. मात्र शुक्रवारी पाऊस सारखा बरसल्याने खालशातील साधू, भक्तांना रात्रभर जागून काढावी लागली. पाऊस सतत सुरू राहिल्यास मुक्कामासाठी हाल होणार म्हणून खालशांनी मंडपासह सामान आवरण्यास सुरुवात केली आहे. साधुग्राममध्ये प्रशासनाने तिन्ही अनी आखाड्यांत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चाऱ्याची व्यवस्था केली. मात्र खालशांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी चाऱ्या काढून कुठलीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नाही. महिनाभर पाऊस फारसा पडला नाही. त्यामुळे खालशांना अडचणी झाल्या नाहीत; परंतु दुसऱ्या पर्वणीच्या पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या पर्वणी काळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खालशांमध्ये पाणी साचले. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या पर्वणीला साधू व भक्तगणांना खालशांच्या मंडपात रात्रभर जागून राहावे लागले. खालशांच्या मंडपात पाणी साचल्याने मुक्कामाचा प्रश्न निर्माण झाल्याने साधूंसह भक्तगणांनी परतीला सुरुवात केली आहे.