शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

डाळिंबाचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले

By admin | Updated: August 19, 2014 01:24 IST

डाळिंबाचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले

ब्राह्मणगाव : कांद्याच्या घसरत्या भावापाठोपाठ डाळिंबाचेही भाव कमी झाल्याने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, डाळींब बागांवर होणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.आधीच डाळींबबागांना वातावरणाने तेल्या रोगाने पछाडले आहे. निसर्गाशी दोन हात करत कसे बसे डाळींब उत्पादन केले. त्यात १५ आॅगस्टनिमित्त देशाच्या सीमारेषा सिल केल्याने बाजारात डाळिंबाची आवक वाढल्याने डाळिंबाचे बाजार घटले आहे.दुष्काळानंतर पाणीटंचाई, पावसाची दिरंगाई, महागाईत वाढ, डिझेल, पेट्रोलच्या वाढत्या किमती, खरिपाच्या उशिरा पेरण्या तेही कमी पावसामुळे उत्पन्न येईलच याची खात्री नाही. या सर्व गोष्टी पाहता येणारी परिस्थिती किती भयावह अडचणीची आहे या विवंचनेत शेतकरी आहेत.बागलाणच्या पूर्व भागात यंदा पावसाने पूर्णत: दांडी मारली आहे. पश्चिम भागात पावसाची परिस्थिती चांगली असल्याने धरणे तरी भरण्याच्या मार्गावर आहेत. कांदा, डाळिंबाचे भाव कधी वाढतील याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे.