शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

लॉकडाउनमुळे गोदेने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:27 IST

चांदोरी : लॉकडाउनमुळे गोदावरी नदीने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर गोदापात्र ग्रामीण व शहरी भागात प्रथमच प्रदूषणमुक्त बघायला मिळाले. मानवी संपर्कापासून दूर राहिल्याने पाणी नितळ आणि स्वच्छ बनले आहे.

चांदोरी : लॉकडाउनमुळे गोदावरी नदीने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर गोदापात्र ग्रामीण व शहरी भागात प्रथमच प्रदूषणमुक्त बघायला मिळाले. मानवी संपर्कापासून दूर राहिल्याने पाणी नितळ आणि स्वच्छ बनले आहे.  प्रामुख्याने कारखाने बंद असल्याने पाण्यात रासायनिक घटक मिसळणे थांबले आहे. चांदोरी येथील गोदातीरी घाटावर पाणी नितळ झालेले आहे. अनेक वर्षांपासून नाशिककरांनी गोदावरीला संपूर्णपणे प्रदूषित केले होते.लॉकडाउनमुळे लोकांचा गोदावरी नदीसोबत संपर्कसंपुष्टात आल्यामुळे तिला चांगले दिवस आले आहे. धुणी भांडी ,वाहने धुणे, पोहणे, जनावरे धुणे हे उपद्व्याप आता थांबले आहे. नदीकाठची गर्दीही संपली आहे. हे चित्र रामकुंडापासून ते नांदूरमध्यमेश्वरपर्यंत दिसत आहे. तसेच नदीला पाण्याचे आवर्तन आल्यामुळे अगोदर असलेले शेवाळयुक्त पाणी व पाणवेली वाहून गेल्याने आता पाणी एकदम स्वछ व नितळ बनले आहे. तसेच गोदाकाठ भागातील गावांत मासेमारी बंद असल्याने तेथील जलचरही पाण्यात मुक्तपणे संचार करत आहे. सध्या संचारबंदीत सर्व उद्योग बंद असल्याने तेथील रासायनिक उत्सर्जन थांबले आहे. त्यामुळे गोदावरी तूर्तास प्रदूषण मुक्त झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक