शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

ठेकेदारांच्या पत्रांमुळे महापालिका बुचकळ्यात

By admin | Updated: March 6, 2015 00:42 IST

ठेकेदारांच्या पत्रांमुळे महापालिका बुचकळ्यात

  नाशिक : एलईडी पथदीप खासगीकरणातून बसविण्याचा ठेका दिल्यानंतर ठेकेदार काम करीत नाही म्हणून दुरुस्ती देखभालीसाठी तीन कोटी रुपयांची निविदा मागविणाऱ्या महापालिकेने ठेकेदाराने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकाच आता देखभाल दुरुस्ती करणार आहे काय असा प्रश्न ठेकेदाराने केला असून, त्यामुळे त्याला काय उत्तर द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने शहरातील सर्व पथदीप एलईडीचे बसविण्यासंदर्भात हैदराबाद येथील कंपनीस काम दिले आहे, परंतु सदर कंपनी काम करीत नसल्याने हे काम रखडले आहे. दरम्यान, देखभाल दुरुस्ती होत नसल्याने नगरसेवकांनी तक्रारी केल्या तसेच राज ठाकरे यांनी आयुक्तांना ठेका रद्द करण्यासाठी पडताळणी करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने महापालिकेने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली. त्याचबरोबर नादुरुस्त पथदीप दुरुस्त करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाची निविदा मागविली. परंतु त्यामुळे ठेकेदाराने महापालिकेला आता देखभाल दुरुस्तीचे काम प्रशासनच करणार आहे काय, असा प्रश्न केला आहे.