शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

साठवणीची सोय नसल्याने टंचाई

By admin | Updated: March 6, 2017 00:42 IST

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत.

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत. दि. ३ मार्चपर्यंत त्र्यंबक पंचायत समितीकडे सोमनाथनगर मेटघर किल्ल्याचे प्रस्ताव दाखल झाले होते. सोमवारी जवळपास ८ ते १० प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मूलवड गंगाद्वारची मेट ही गावे वाड्यापाडे आदि भागातील लोक तर समक्षच आले होते. त्यावेळेस मावळत्या पदाधिकाऱ्यांची शेवटची बैठक (दि. ३ मार्च) संपन्न झाली. गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधितांना सांगितले. यावेळी मेटघरचे ग्रामसेवक यांनाही पाचारण करण्यात आले होते. त्र्यंबक पंचायत समितीने पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. आता पंचायत समिती उपाययोजना करून टँकर वगैरेंचे प्रस्ताव पाठवू शकेल. टंचाई आराखडा तीन टप्प्यांत केलेला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर- पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च- दुसरा टप्पा व शेवटचा टप्पा एप्रिल ते जून. पहिल्या टप्प्यात सहसा टंचाई भासत नाही. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून, टंचाई प्रस्ताव येण्यास सुरु वात झाली आहे. या प्रस्तावांची दखल गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तातडीने तहसील कार्यालयाकडे पाठविले जातील. दरम्यान, टंचाई आराखड्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देवगावच्या ढोलेवाडी, लचके वाडी, खरशेतचे पांगूळघर, जांभूळपाडा, सारवण, कसोली, मुरु महट्टी, शेंद्रीपाडा, सादडपाडा, मूलवडचा करंजपाणा, चौरापाडा, वळण सावरपाडा, होलदारनगरचा बोरपाडा, झारवड खुर्दची डगळेवाडी, चिंचवडचा बोरीपाडा, भानसमेट, बोडिंगपाडा, मेटघर किल्ला, गंगाद्वार, विनायक खिंड, महादरवाजाची मेट, सुपलीची मेट, जांबाची वाडी, पठारवाडी या गावांचा समावेश आहे. (वार्ताहर)