शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दर नसल्याने सिमला मिरची शेतातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:17 IST

ब्राह्मणगाव : सध्या सिमला मिरची, टमाटा, कोबीला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, येथील ...

ब्राह्मणगाव : सध्या सिमला मिरची, टमाटा, कोबीला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, येथील राकेश बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्या शेतात तीन एकरमध्ये लावलेली सिमला मिरची तशीच सोडून द्यावी लागल्याने त्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जाधव यांनी त्यांच्या तीन एकर क्षेत्रात मोठा खर्च करून सिमला मिरचीचे उत्पादन घेतले. पण मिरचीला फक्त चार पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने मिरचीची रोप लावणी, त्याची वाढ झाल्यावर बांधणी, फवारणी, काढणीचा खर्च ही निघत नसल्याने तयार सिमला मिरचीचे पीक तसेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे आतापर्यंत लाखोंचे नुकसान झाले आहे. पुन्हा शेतातील उभे पीक काढण्यासाठी त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. सध्या परिसरात कोबीसह टमाट्याचीही लागवड मोठ्या प्रमाणात आाहे. कोबी, टमाटा यांनाही दर नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कोबीवर करपा रोगाने अडचण निर्माण केली असून फवारणीसाठी खर्च होतच आहे. त्यात दर नसल्याने आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

--------------------

ब्राह्मणगाव येथील शेतकरी राकेश जाधव शेतातील सिमला मिरचीचे तयार पीक दाखवताना. (२३ ब्राह्मणगाव १)

230821\23nsk_10_23082021_13.jpg

२३ ब्राह्मणगाव १