शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

शिर्डी येथून रात्री नाशिकसाठी बस नसल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 01:09 IST

पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देशिर्डी येथून नाशिकला जाण्यासाठी रात्री एकही बस नाही

पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे.प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात बस नसल्याने परिसरातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सिन्नर किंवा कोपरगाव आगाराने रात्री ८ ते १० च्या दरम्यान साध्या बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. शिर्डी येथून वावी, पांगरी, सिन्नर, नाशिक, मुंबई येथे जाणाºया प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे; परंतु संध्याकाळची ६ वाजून ४५ मिनिटांची सिन्नर आगाराची शिर्डी-नाशिक साधी बस गेल्यानंतर एकही बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. साईभक्त व प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. सध्या रात्री ८ वाजता परळ आगाराची हिरकणी शिर्डी-दादर निमआराम, रात्री ९ वाजता कोपरगाव आगाराची शिर्डी-दादर निमआराम बस आहे. तथापि, सायंकाळी ७ वाजेनंतर नाशिककडे येण्यासाठी एकही साधी बस नाही. शिवाय रात्री ९ नंतर साधी किंवा निमआराम बस नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.सध्या कोपरगाव आगारातर्फे नाशिकसाठी एक किंवा दोन तासाला बस सुरू आहे. त्याऐवजी शिर्डीवरून सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास एक साधी बस सुरू करण्यासह रात्री ९ वाजेनंतर नाशिकसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. सिन्नर आगाराने रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नाशिकसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.शिर्डी येथून नाशिकला जाण्यासाठी रात्री एकही बस नाही ही मोठी खेदजनक बाब आहे. रात्री नऊनंतर नाशिकसाठी बस चालू केल्यास आगाराच्या उत्पन्न वाढीबरोबर प्रवाशांची गैरसोयसुद्धा दूर होईल. सिन्नर किंवा कोपरगाव आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन रात्रीची बस सुरू करावी, अशी मागणी संजय पांगारकर, युनुस कादरी, सर्जेराव कलकत्ते, संदीप पगार, सर्जेराव पगार आदींसह प्रवाशांनी केली आहे.गर्दीचा हंगाम असल्यास शिर्डी येथून नाशिक जाण्यासाठी जादा बस सोडल्या जातात. तथापि, हंगाम संपल्यानंतर बससेवा बंद केली जाते. त्यामुळे नेहमी प्रवास करणाºया प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. शिर्डी बसस्थानकातून नाशिकला जाण्यासाठी रात्री ८ वाजेनंतर बसफेºया वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.