शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उष्णता वाढल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:21 IST

मालेगाव : : खडकी : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णता वाढल्याने रोग फैलाव करणारे डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवताप आजार पसरले आहे. किटकनाशक औषधांची लवकर फवारणी करावी लागणार आहे

मालेगाव : : खडकी : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णता वाढल्याने रोग फैलाव करणारे डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवताप आजार पसरले आहे. किटकनाशक औषधांची लवकर फवारणी करावी लागणार आहे. लहान बालके व वृद्ध दगावण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात आले आहे.परतीच्या पावसाची प्रतीक्षा संपली आहे. मोठा पाऊस झाला तरच डासाचे व रोगी किटकांचे प्रमाण कमी होते असे जाणकारांचे मत आहे. गावातील प्रत्येक घरातून एक रुग्ण हिवतापाने दगावला आहे. कोरडे व सुक्ष्म व उष्ण वातावरणाने आरोग्याला अपाय होत होत आहे. रुग्णांनी भरलेले दवाखाने हिवताप व सर्दी-खोकल्याचे नुमने प्राप्त होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी व रक्त तपासणी करणे गरजेचे आहे तरच रोगावर लवकर नियंत्रण करण्यास मदत होईल.पिण्याचे पाणी दूषित व जड स्वरुपाचे असल्याने त्यातून आजारांचा फैलाव होता. शुद्ध पाणी पिण्यास मिळत नाही. विहीर व कुपनलिकेतील पाणी प्यावे लागत आहे. पूर्वी हिवतापाचे डॉक्टर गावोगावी औषध, गोळ्या देत सध्या मात्र ते दिसून येत नाही. त्यांच्या फिरण्याने साथीच्या रोगांची माहिती मिळत असत व त्यावर कीटकनाशक औषधांची फवारणी केली जात होती. मात्र फवारणी करणारे गायबच झाल्याने आरोग्याची काळजी नागरिकांना स्वत:च घ्यावी लागत आहे.शासकीय रुग्णालयांची अवस्थाही दयनीय झालेली आहेत. तेथेच डासाचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे रुग्ण रुग्णालयात जाण्यासाठी धजावत नाही. नैसर्गिक वातावरणातील बदल यामुळे रोगांची माहिती होत नाही. ग्रामस्थांची प्रतिकारशक्ती बरी असल्याने ते आजाराला लोटतात. मात्र तापाने लाल व पांढºया पेशी कमी जास्त झाल्याने रुग्ण दगावतात. प्रथमोपचाराच्या बाहेर स्थिती गेल्याने रुग्णांना दवाखान्यातच मुक्काम करावा लागतो. यामुळे आर्थिक स्थिती नसल्याने उसनवारीनेच सध्या ग्रामीण भाग आपले व्यवहार चालवताना दिसत आहे. थंडीचे वातावरण नागरिकांना तारणार आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय