शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पावसाच्या उघडीप दिल्याने निंदणीच्या कामाला वेग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:22 IST

खेडलेझुंगे : मागील मिहन्याभरापासुन सुरु असलेल्या पावसाने पिके पिवळी होऊन धोक्यात आली होती. पेरणी झाल्यानंतर इतर कामे देखील अडकुन पडली होती. पावसाच्या सतत पडत राहील्याने पिकांची वाढ थांबली होती. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मका, टोमॅटो, मुग, तुर ही पिके बाधित झाली असुन या पिकांचे एकरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शक्यता शेतकर्यांनी वर्तिवलेली आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : पिके पिवळी होण्यास सुरुवात ; एकरी उत्पन्न घटण्याची भीती

खेडलेझुंगे : मागील मिहन्याभरापासुन सुरु असलेल्या पावसाने पिके पिवळी होऊन धोक्यात आली होती. पेरणी झाल्यानंतर इतर कामे देखील अडकुन पडली होती. पावसाच्या सतत पडत राहील्याने पिकांची वाढ थांबली होती. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मका, टोमॅटो, मुग, तुर ही पिके बाधित झाली असुन या पिकांचे एकरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शक्यता शेतकर्यांनी वर्तिवलेली आहे. सद्यस्थितीत बाजरी, उडीद, कापुस आण िसोयाबीन यांची स्थीती ठिक आहे. सतत पडत असलेल्या पासामुळे पिकांमध्ये तणांची जोमाने वाढ झालेली होती. त्यामुळे पिकांवर विविध रोग, किड आली होती. द्राक्षबागा व इतर फळबागा मशागतीचे कामांनी वेग घेतलेला आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासुन पावसाने उघड दिल्याने निंदणी आणी फवारणी सारख्या कामांनी वेग घेतला आहे. कुठे मजुरांच्या सहाय्याने निंदणी सुरु आहे तर कुठे यंत्रंच्या सहाय्याने कोळपणी सुरु आहे.१) यावर्षी आम्ही सोयाबीन, मका, तुर, मुग, कापुस यांची पेरणी केली. पेरण्या चांगल्या साधल्या. पाऊस सदेखिल वेळेवर आला, परंतु जास्त झाल्याने पिकांची मशागतीची कामे राहुन गेली त्यामुळे याचा परिणाम पिकांवर झाला जमिनीत ओल जास्त राहील्याने पिकांवर त्याचा परिणाम झाला असुन ही पिके हातातुन 80 टक्के गेलेली आहे.- विजय गिते, शेतकरी, खेडलेझुंगे.२) पेरणी आगोदर पाऊस चांगला झाला. त्यानंतर शेतकर्यांनी पेरण्या केल्या. पेरणीनंतर देखील पाऊस चांगला आण िवेळेवर आला पण त्यानंतर पावसाने जी आघाडी उघडली ती काही केल्या थांबली नाही. तरी देखील पिके तग धरु ण उभी आहेत. तुर आण िमुग पिकांची सरासरी उत्न्नहे घटणार असुन सोयाबीन कापुस आण िउडीद यांची स्थीती चांगली आहे. आता पावसाने उघड दिल्याने राहिलेली कामे उरकुन घेण्याकडे आमचा कल आहे.- रामदास गोरडे, शेतकरी, खेडलेझुंगे.३) जास्त पावसाच्या पाण्यामुळे पिके पिवळी पडली होती. आणखी तीन-चार दिवस जर पाऊस सतत लागुन राहीला असता तर सर्वच पिके सडण्याच्या धोका निर्माण झाला होता. परंतु लीन-चार दिवसांपासून पाऊस बंद असल्याने शेतकर्यांना धीर आला आहे.- शशिकांत चव्हाण, शेतकरी, रु ई-धानोरे.