शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पावसाच्या उघडीप दिल्याने निंदणीच्या कामाला वेग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:22 IST

खेडलेझुंगे : मागील मिहन्याभरापासुन सुरु असलेल्या पावसाने पिके पिवळी होऊन धोक्यात आली होती. पेरणी झाल्यानंतर इतर कामे देखील अडकुन पडली होती. पावसाच्या सतत पडत राहील्याने पिकांची वाढ थांबली होती. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मका, टोमॅटो, मुग, तुर ही पिके बाधित झाली असुन या पिकांचे एकरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शक्यता शेतकर्यांनी वर्तिवलेली आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : पिके पिवळी होण्यास सुरुवात ; एकरी उत्पन्न घटण्याची भीती

खेडलेझुंगे : मागील मिहन्याभरापासुन सुरु असलेल्या पावसाने पिके पिवळी होऊन धोक्यात आली होती. पेरणी झाल्यानंतर इतर कामे देखील अडकुन पडली होती. पावसाच्या सतत पडत राहील्याने पिकांची वाढ थांबली होती. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मका, टोमॅटो, मुग, तुर ही पिके बाधित झाली असुन या पिकांचे एकरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शक्यता शेतकर्यांनी वर्तिवलेली आहे. सद्यस्थितीत बाजरी, उडीद, कापुस आण िसोयाबीन यांची स्थीती ठिक आहे. सतत पडत असलेल्या पासामुळे पिकांमध्ये तणांची जोमाने वाढ झालेली होती. त्यामुळे पिकांवर विविध रोग, किड आली होती. द्राक्षबागा व इतर फळबागा मशागतीचे कामांनी वेग घेतलेला आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासुन पावसाने उघड दिल्याने निंदणी आणी फवारणी सारख्या कामांनी वेग घेतला आहे. कुठे मजुरांच्या सहाय्याने निंदणी सुरु आहे तर कुठे यंत्रंच्या सहाय्याने कोळपणी सुरु आहे.१) यावर्षी आम्ही सोयाबीन, मका, तुर, मुग, कापुस यांची पेरणी केली. पेरण्या चांगल्या साधल्या. पाऊस सदेखिल वेळेवर आला, परंतु जास्त झाल्याने पिकांची मशागतीची कामे राहुन गेली त्यामुळे याचा परिणाम पिकांवर झाला जमिनीत ओल जास्त राहील्याने पिकांवर त्याचा परिणाम झाला असुन ही पिके हातातुन 80 टक्के गेलेली आहे.- विजय गिते, शेतकरी, खेडलेझुंगे.२) पेरणी आगोदर पाऊस चांगला झाला. त्यानंतर शेतकर्यांनी पेरण्या केल्या. पेरणीनंतर देखील पाऊस चांगला आण िवेळेवर आला पण त्यानंतर पावसाने जी आघाडी उघडली ती काही केल्या थांबली नाही. तरी देखील पिके तग धरु ण उभी आहेत. तुर आण िमुग पिकांची सरासरी उत्न्नहे घटणार असुन सोयाबीन कापुस आण िउडीद यांची स्थीती चांगली आहे. आता पावसाने उघड दिल्याने राहिलेली कामे उरकुन घेण्याकडे आमचा कल आहे.- रामदास गोरडे, शेतकरी, खेडलेझुंगे.३) जास्त पावसाच्या पाण्यामुळे पिके पिवळी पडली होती. आणखी तीन-चार दिवस जर पाऊस सतत लागुन राहीला असता तर सर्वच पिके सडण्याच्या धोका निर्माण झाला होता. परंतु लीन-चार दिवसांपासून पाऊस बंद असल्याने शेतकर्यांना धीर आला आहे.- शशिकांत चव्हाण, शेतकरी, रु ई-धानोरे.