शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

पावसाच्या उघडीप दिल्याने निंदणीच्या कामाला वेग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:22 IST

खेडलेझुंगे : मागील मिहन्याभरापासुन सुरु असलेल्या पावसाने पिके पिवळी होऊन धोक्यात आली होती. पेरणी झाल्यानंतर इतर कामे देखील अडकुन पडली होती. पावसाच्या सतत पडत राहील्याने पिकांची वाढ थांबली होती. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मका, टोमॅटो, मुग, तुर ही पिके बाधित झाली असुन या पिकांचे एकरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शक्यता शेतकर्यांनी वर्तिवलेली आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : पिके पिवळी होण्यास सुरुवात ; एकरी उत्पन्न घटण्याची भीती

खेडलेझुंगे : मागील मिहन्याभरापासुन सुरु असलेल्या पावसाने पिके पिवळी होऊन धोक्यात आली होती. पेरणी झाल्यानंतर इतर कामे देखील अडकुन पडली होती. पावसाच्या सतत पडत राहील्याने पिकांची वाढ थांबली होती. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मका, टोमॅटो, मुग, तुर ही पिके बाधित झाली असुन या पिकांचे एकरी उत्पन्नात घट येणार असल्याचे शक्यता शेतकर्यांनी वर्तिवलेली आहे. सद्यस्थितीत बाजरी, उडीद, कापुस आण िसोयाबीन यांची स्थीती ठिक आहे. सतत पडत असलेल्या पासामुळे पिकांमध्ये तणांची जोमाने वाढ झालेली होती. त्यामुळे पिकांवर विविध रोग, किड आली होती. द्राक्षबागा व इतर फळबागा मशागतीचे कामांनी वेग घेतलेला आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासुन पावसाने उघड दिल्याने निंदणी आणी फवारणी सारख्या कामांनी वेग घेतला आहे. कुठे मजुरांच्या सहाय्याने निंदणी सुरु आहे तर कुठे यंत्रंच्या सहाय्याने कोळपणी सुरु आहे.१) यावर्षी आम्ही सोयाबीन, मका, तुर, मुग, कापुस यांची पेरणी केली. पेरण्या चांगल्या साधल्या. पाऊस सदेखिल वेळेवर आला, परंतु जास्त झाल्याने पिकांची मशागतीची कामे राहुन गेली त्यामुळे याचा परिणाम पिकांवर झाला जमिनीत ओल जास्त राहील्याने पिकांवर त्याचा परिणाम झाला असुन ही पिके हातातुन 80 टक्के गेलेली आहे.- विजय गिते, शेतकरी, खेडलेझुंगे.२) पेरणी आगोदर पाऊस चांगला झाला. त्यानंतर शेतकर्यांनी पेरण्या केल्या. पेरणीनंतर देखील पाऊस चांगला आण िवेळेवर आला पण त्यानंतर पावसाने जी आघाडी उघडली ती काही केल्या थांबली नाही. तरी देखील पिके तग धरु ण उभी आहेत. तुर आण िमुग पिकांची सरासरी उत्न्नहे घटणार असुन सोयाबीन कापुस आण िउडीद यांची स्थीती चांगली आहे. आता पावसाने उघड दिल्याने राहिलेली कामे उरकुन घेण्याकडे आमचा कल आहे.- रामदास गोरडे, शेतकरी, खेडलेझुंगे.३) जास्त पावसाच्या पाण्यामुळे पिके पिवळी पडली होती. आणखी तीन-चार दिवस जर पाऊस सतत लागुन राहीला असता तर सर्वच पिके सडण्याच्या धोका निर्माण झाला होता. परंतु लीन-चार दिवसांपासून पाऊस बंद असल्याने शेतकर्यांना धीर आला आहे.- शशिकांत चव्हाण, शेतकरी, रु ई-धानोरे.