शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारभाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:19 IST

पाटोदा : उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहे. भाववाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या आवकेत मोठया प्रमाणात घट झाली असून भावात तेजी आली आहे

ठळक मुद्दे भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

पाटोदा : उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहे. भाववाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या आवकेत मोठया प्रमाणात घट झाली असून भावात तेजी आली आहे. या आठवडे बाजारात गवार एकशे वीस ते एकशे चाळीस रु पये किलो प्रमाणे विक्र ी होत होती. तर बटाटे दहा रु पये किलो असा कमी भावात मिळत असल्याने सर्वसामान्य नागरीक त्याकडे वळलेला दिसत आहे. तसेच उन्हाळ्यात जीवाला गारवा देणाऱ्या फळभाज्या व फळांचे देखील दर वाढले आहेत. टरबूज, खरबूज, काकडी, लिंबू यांना मोठी मागणी आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.येथील आठवडे बाजारात शेपू, पालक कोथंबीर, कांदापात यांची पंधरा रु पये जुडीने विक्र ी झाली, तर मेथी आवक कमी असल्याने वीस ते पंचवीस रु पये जुडीचे भाव होते. वांग्याची आवक जास्त झाल्याने सरासरी पंधरा ते वीस रु पये किलोस भाव मिळाला. टमाटे चाळीस रु पये किलो, काकडी, बीट, द्राक्षे, सिमला मिरची भेंडी साठ रु पये, कारले ऐंशी रु पये, हिरवी मिरची शंभर रु पये किलो, करडई, पंधरा रु पये जुडी, गिलके, दोडके, ऐंशी रु पये, भोपळा पंधरा रु पये असे सर्वसाधारण भाव होते.यंदा पाऊस कमी पडल्यामुळे या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आहे त्या पाण्यावर शेतकरी भाजीपाला पिके घेत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने या भाजीपाला पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतात केलेला खर्चही फिटत नाही.- आशाबाई कुंभारकर, भाजीपाला उत्पादक शेतकरी.बाजारात सर्वच भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव तेजीत होते .त्यामुळे कोणती भाजी घ्यावी हा प्रश्न होता. तेजीमुळे बाजाराचे गणति कोलमडले. तरीही भाजीपाला खरेदी करणे आवशक होते.- मंगेश देवढे, ग्राहक.