शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुरत-शिर्डी महामार्गावर धुळीमुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 18:55 IST

पिंपळगाव बसवंत : सुरत- शिर्डी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यात वाहनांमधून निघणाऱ्या धूराची पर पडली असून या रस्त्याने ये-जा करणाºया वाहनचालक व पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या महामार्गावर नियमित वर्दळ मोठ्या प्रमाणात असून गुजराथकडे व शिर्डीकडे जाणाºया साईभक्तांचे प्रमाणही अधिक आहे. या रस्त्याचे सध्या काम सुरु असल्याने धूळीचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच या महामार्गाने जाणाºया काही रॉकेमिश्रित इंधनाचा वापर करणाºया वाहनांमधून निघणाºया धूराचीही त्यात भर पडलेली आहे. या धूळ आणि धूरामुळे हवेचे प्रदूषण होऊन त्याचा परिणाम पादचारी, दुचाकी तसेच छोट्या-मोठ्या वाहनचालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या धुळीचे प्रमाण अधिक असल्याने कित्येकदा दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून, मागून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. दुसरी बाब म्हणजे रस्त्यावर ठिकठिकाणी मो-या अथवा पुलाचे काम केलेले आहे. त्याठिकाणी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. सुरत- शिर्डी राज्य मार्गाचे दुहेरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे, मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. शिर्डी ते सुरत महामार्गावरील रस्त्याचे काही काम झालेले आहे पण काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, त्यावर काही प्रमाणात मुरूमही टाकण्यात आला आहे. या मुरमावरूनच वाहतूक सुरू आहे. खोदकाम करून मुरूम टाकण्यात आला असला, तरी या कच्च्या रस्त्यावर पाणी मारले जात नाही. त्यामुळे वाहने घसरून अपघात घडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे वाहनधारक व नागरिकात बोलले जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक