शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

राजापूर सह तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात दुष्काळ सदृश परिस्थिती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 17:46 IST

राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ते 60 ट्रॅक्टर जातात. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना देखील घडल्या आहे. त्यामुळे चार्याचा स्पर्श विजेच्या तारांना होऊ नये यासाठी ट्रॅक्टरच्या चालकाला धाकधूक करीत, शहरातून प्रवेश करावा लागत आहे. तसेच चारा आणण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर मिळणेही अवघड झाले आहे.

ठळक मुद्देविजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना

राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ते 60 ट्रॅक्टर जातात. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना देखील घडल्या आहे. त्यामुळे चार्याचा स्पर्श विजेच्या तारांना होऊ नये यासाठी ट्रॅक्टरच्या चालकाला धाकधूक करीत, शहरातून प्रवेश करावा लागत आहे. तसेच चारा आणण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर मिळणेही अवघड झाले आहे. बळीराजाला आत्तापासून चारा व पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. विहीरी कोरडया ठाक पडल्या आहे राजापूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरून पाणी आणून आपल्या जनावरांना पाणी द्यावे लागत आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना हा प्रत्येकाला करावा लागत आहे. ग्रामिण भागातील मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. राजापूर येथे दुष्काळाचे कामे व पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा या संकटाचा सामना शेतकरी व मजूरावर आली आहे. राजापूर येथे निसर्गावरच येथील शेती अवलंबून आहे. राजापूर येथील जनतेच्या नशिबी दूष्काळाची झळा सोसावी लागत आहे. मका चारा बाहेर गावातून आणण्यासाठी भाड्याने टॅक्टर चार ते पाच हजार व त्यासाठी मजूर व चारा रचण्यासाठी येणारा खर्च व चारा घरापर्यंत नेता ना अनेक अडथळे सहन करावा लागत आहे. शहरातून प्रवेश करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे राजापूर येथे टॅकर सूरू करावी व टॅकरच्या खेपा मध्ये वाढ करावी अशी मागणी शंकरराव अलगट समाधान चव्हाण ,गोकुळ वाघ, बबन अलगट, भाऊसाहेब बैरागी लक्ष्मण घूगे,शंकर मगर,आदींसह शेतकर्यानी केली आहे.