शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

राजापूर सह तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात दुष्काळ सदृश परिस्थिती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 17:46 IST

राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ते 60 ट्रॅक्टर जातात. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना देखील घडल्या आहे. त्यामुळे चार्याचा स्पर्श विजेच्या तारांना होऊ नये यासाठी ट्रॅक्टरच्या चालकाला धाकधूक करीत, शहरातून प्रवेश करावा लागत आहे. तसेच चारा आणण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर मिळणेही अवघड झाले आहे.

ठळक मुद्देविजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना

राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ते 60 ट्रॅक्टर जातात. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना देखील घडल्या आहे. त्यामुळे चार्याचा स्पर्श विजेच्या तारांना होऊ नये यासाठी ट्रॅक्टरच्या चालकाला धाकधूक करीत, शहरातून प्रवेश करावा लागत आहे. तसेच चारा आणण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर मिळणेही अवघड झाले आहे. बळीराजाला आत्तापासून चारा व पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. विहीरी कोरडया ठाक पडल्या आहे राजापूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरून पाणी आणून आपल्या जनावरांना पाणी द्यावे लागत आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना हा प्रत्येकाला करावा लागत आहे. ग्रामिण भागातील मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. राजापूर येथे दुष्काळाचे कामे व पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा या संकटाचा सामना शेतकरी व मजूरावर आली आहे. राजापूर येथे निसर्गावरच येथील शेती अवलंबून आहे. राजापूर येथील जनतेच्या नशिबी दूष्काळाची झळा सोसावी लागत आहे. मका चारा बाहेर गावातून आणण्यासाठी भाड्याने टॅक्टर चार ते पाच हजार व त्यासाठी मजूर व चारा रचण्यासाठी येणारा खर्च व चारा घरापर्यंत नेता ना अनेक अडथळे सहन करावा लागत आहे. शहरातून प्रवेश करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे राजापूर येथे टॅकर सूरू करावी व टॅकरच्या खेपा मध्ये वाढ करावी अशी मागणी शंकरराव अलगट समाधान चव्हाण ,गोकुळ वाघ, बबन अलगट, भाऊसाहेब बैरागी लक्ष्मण घूगे,शंकर मगर,आदींसह शेतकर्यानी केली आहे.