शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

राजापूर सह तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात दुष्काळ सदृश परिस्थिती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 17:46 IST

राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ते 60 ट्रॅक्टर जातात. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना देखील घडल्या आहे. त्यामुळे चार्याचा स्पर्श विजेच्या तारांना होऊ नये यासाठी ट्रॅक्टरच्या चालकाला धाकधूक करीत, शहरातून प्रवेश करावा लागत आहे. तसेच चारा आणण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर मिळणेही अवघड झाले आहे.

ठळक मुद्देविजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना

राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ते 60 ट्रॅक्टर जातात. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना देखील घडल्या आहे. त्यामुळे चार्याचा स्पर्श विजेच्या तारांना होऊ नये यासाठी ट्रॅक्टरच्या चालकाला धाकधूक करीत, शहरातून प्रवेश करावा लागत आहे. तसेच चारा आणण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर मिळणेही अवघड झाले आहे. बळीराजाला आत्तापासून चारा व पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. विहीरी कोरडया ठाक पडल्या आहे राजापूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरून पाणी आणून आपल्या जनावरांना पाणी द्यावे लागत आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना हा प्रत्येकाला करावा लागत आहे. ग्रामिण भागातील मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. राजापूर येथे दुष्काळाचे कामे व पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा या संकटाचा सामना शेतकरी व मजूरावर आली आहे. राजापूर येथे निसर्गावरच येथील शेती अवलंबून आहे. राजापूर येथील जनतेच्या नशिबी दूष्काळाची झळा सोसावी लागत आहे. मका चारा बाहेर गावातून आणण्यासाठी भाड्याने टॅक्टर चार ते पाच हजार व त्यासाठी मजूर व चारा रचण्यासाठी येणारा खर्च व चारा घरापर्यंत नेता ना अनेक अडथळे सहन करावा लागत आहे. शहरातून प्रवेश करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे राजापूर येथे टॅकर सूरू करावी व टॅकरच्या खेपा मध्ये वाढ करावी अशी मागणी शंकरराव अलगट समाधान चव्हाण ,गोकुळ वाघ, बबन अलगट, भाऊसाहेब बैरागी लक्ष्मण घूगे,शंकर मगर,आदींसह शेतकर्यानी केली आहे.