शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

जंगलतोडीमुळेच दुष्काळाचे सावट

By admin | Updated: April 24, 2017 01:21 IST

कनाशी : जंगलतोडीमुळेच पर्जन्यमान घटले असून, दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक रामानुजम यांनी केले.

कनाशी : जंगलतोडीमुळेच पर्जन्यमान घटले असून, दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक रामानुजम यांनी केले. कळवण तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय कनाशी व रंजना सोशियल वेल्फेअर या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिन शिंगाशी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक वसुंधरा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक रामानुजम होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहा. वनसंरक्षक सुजित नेवासे (रोहयो, सुरगाणा), वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, माजी वनपरिमंडळ अधिकारी तुळशीदास बैरागी, कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, रंजना सोशियल वेल्फेअरच्या अध्यक्ष रंजना बैरागी आदी मान्यवर उपस्थित होते. निसर्गचक्र बदलत असल्याची ओरड केली जाते. पावसाळ्यात पाऊस गायब होत असल्यामुळे दुष्काळ ढाण मांडत असल्याचे उपवनसंरक्षक रामानुजम यांनी सांगितले. (वार्ताहर)