शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आवक घटल्याने बाजारभाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:10 IST

पंचवटी : गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा मंगळवारी नाशिक बाजार समितीत परिणाम जाणवला. मंगळवारी बाजार समिती बंद असल्याच्या अफवेमुळे शेतकºयांनी सोमवारच्या तुलनेत विक्रीला आलेल्या शेतमालापेक्षा निम्म्याने आवक झाल्याने फळभाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे भाजीपाला व्यापाºयांनी सांगितले.

ठळक मुद्देबंदची अफवा : शेतकऱ्यांची पाठ

पंचवटी : गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा मंगळवारी नाशिक बाजार समितीत परिणाम जाणवला. मंगळवारी बाजार समिती बंद असल्याच्या अफवेमुळे शेतकºयांनी सोमवारच्या तुलनेत विक्रीला आलेल्या शेतमालापेक्षा निम्म्याने आवक झाल्याने फळभाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे भाजीपाला व्यापाºयांनी सांगितले.सोमवारी बाजार समितीत भरपूर आवक झाल्याने बाजारभाव स्थिर होते. शेतकरी संघटनेच्या वतीने १ जूनपासून सुरू करण्यात आलेला संप येत्या दोन दिवसात आणखी तीव्र होणार असल्याची अफवा सध्या बाजार समिती व शेतकरी वर्गात पसरल्याने भयभीत झालेल्या शेतकºयांनी मंगळवारी कमी प्रमाणात फळभाज्या माल विक्रीसाठी आणलेला होता. त्यामुळे कमी आवक झाल्याने मंगळवारच्या दिवशी बाजारभाव कडाडले होते.