शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आवक घटल्याने बाजारभाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:10 IST

पंचवटी : गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा मंगळवारी नाशिक बाजार समितीत परिणाम जाणवला. मंगळवारी बाजार समिती बंद असल्याच्या अफवेमुळे शेतकºयांनी सोमवारच्या तुलनेत विक्रीला आलेल्या शेतमालापेक्षा निम्म्याने आवक झाल्याने फळभाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे भाजीपाला व्यापाºयांनी सांगितले.

ठळक मुद्देबंदची अफवा : शेतकऱ्यांची पाठ

पंचवटी : गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा मंगळवारी नाशिक बाजार समितीत परिणाम जाणवला. मंगळवारी बाजार समिती बंद असल्याच्या अफवेमुळे शेतकºयांनी सोमवारच्या तुलनेत विक्रीला आलेल्या शेतमालापेक्षा निम्म्याने आवक झाल्याने फळभाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे भाजीपाला व्यापाºयांनी सांगितले.सोमवारी बाजार समितीत भरपूर आवक झाल्याने बाजारभाव स्थिर होते. शेतकरी संघटनेच्या वतीने १ जूनपासून सुरू करण्यात आलेला संप येत्या दोन दिवसात आणखी तीव्र होणार असल्याची अफवा सध्या बाजार समिती व शेतकरी वर्गात पसरल्याने भयभीत झालेल्या शेतकºयांनी मंगळवारी कमी प्रमाणात फळभाज्या माल विक्रीसाठी आणलेला होता. त्यामुळे कमी आवक झाल्याने मंगळवारच्या दिवशी बाजारभाव कडाडले होते.