शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:10 IST

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी कापसावर बोंडअळीने आक्रमण करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवून मोठे नुकसान केलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादक शेतकºयांना शासनाने दिलासा दिला.

ठळक मुद्देशेतकºयांचा विषबाधेने बळी जाण्याचे प्रकार कापूस पिकाची पाने खाण्यास सुरुवात

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी कापसावर बोंडअळीने आक्रमण करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवून मोठे नुकसान केलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार कापूस उत्पादक शेतकºयांना शासनाने दिलासा दिला असून, सुमारे २० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने २७ हजाराहून अधिक हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले होते.विदर्भात बोंडअळीने कापसाचे पीक नष्ट करण्यास सुरुवात केल्याने त्यावर कीटकनाशक फवारणी करणाºया शेतकºयांचा विषबाधेने बळी जाण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर काही दिवसांतच बोंडअळीने नाशिक जिल्ह्यातील कापसावरही आपले बस्तान बसविले व कापूस पिकाची पाने खाण्यास सुरुवात केल्याने त्याचा परिणाम कापसाच्या फुलावर झाला. नाशिक जिल्ह्यात साधारणत: मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. राज्यात सर्वत्र कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. तथापि, शासनाचा आदेश प्राप्त होऊन प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करेपर्यंत बोंडअळीमुळे अन्य पिकांवर तसेच जमिनीची पोत बिघडू नये म्हणून तत्पूर्वीच काही शेतकºयांनी कापसाचे पीक उपटून नष्ट केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर कापसाचे पंचनामे करण्याच्या विषयावरून वादही झडले.