शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

देशमाने परिसरात दुष्काळाची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:22 IST

देशमाने : परिसरात पडलेला अल्प पाऊस, पालखेड कालव्याचे मिळालेले अल्प असे आवर्तन यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरु वात झाली आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने वाडी-वस्त्यावर भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही यक्ष प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे. तर उभी असलेली रब्बी पिके अर्ध्यावरच माना टाकू लागल्याने भविष्यातील दुष्काळाची चित्रे परिसरात स्पष्ट दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देदेशमाने : विहिरींनीही तळ गाठल्याने वाडी-वस्त्यावर भीषण पाणी टंचाई

देशमाने : परिसरात पडलेला अल्प पाऊस, पालखेड कालव्याचे मिळालेले अल्प असे आवर्तन यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरु वात झाली आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने वाडी-वस्त्यावर भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही यक्ष प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे. तर उभी असलेली रब्बी पिके अर्ध्यावरच माना टाकू लागल्याने भविष्यातील दुष्काळाची चित्रे परिसरात स्पष्ट दिसू लागली आहेत.देशमाने व लगतच्या मानोरी(बु), मानोरी(खु), मुखेड, वाहेगाव, भरवस, जऊळके, जळगाव (नेऊर) आदी गाव-परिसरात पावसाने ओढ दिली. जेमतेम पावसावर खरीप हंगामात सोयाबीन, मक्याचे पीक शेतकºयांनी उभे केले. मात्र अल्प पावसाने उत्पादन निम्म्याहून अधिक घटले आहे.पालखेड डावा कालव्याचे दोन पैकी एकच आवर्तन मिळाल,े तेही उशिरा अन अल्पसे. परिणामी अल्प पाऊस अन् कालव्याचे पाणी यामुळे विहिरींनी अकालीच तळ गाठल्याने पिण्याचा पाण्यासह शेतात उभ्या पिकांना कसे जगवावे असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. फेब्रुवारी महिनाअखेर वाडी-वस्त्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.अल्प पावसामुळे परिसरात खरीप हंगामात घेतले जाणारे मुख्य पीक मक्याचे उत्पादन मोठया प्रमाणात घटले. मका पीकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्याने चाºयाचे प्रमाण घटले. अनेक शेतकºयांकडे ८ ते १५ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. आगामी काळात पाणी अन चाºयाच्या समस्येने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त होत असून लवकरच चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.परिसरात नगदी पीक म्हणून कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक शेतकºयांवर घसरलेल्या भावामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. एकूणच आगामी दुष्काळाची चिन्हे परिसरात गडद होऊ लागली आहेत.