शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला रु ळावर पडलेली दरड दिसल्याने   अनर्थ टळला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:47 IST

इगतपुरी : गेल्या दोन दिवसांपासुन घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी मुंबईला जाणारीदेवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देकसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली. मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला रु ळावर पडलेली दरड दिसल्याने   अनर्थ टळला.

लोकमत न्युज नेटवर्कइगतपुरी :गेल्या दोन दिवसांपासुन घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी मुंबईला जाणारीदेवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.या बाबत माहीती अशी की दोन दिवसांपासुन घाटात जोरदार व संततधार पाऊस सुरु आहे. या पडणाऱ्या पावसामुळे दि.२६ रोजी पाच वाजेच्या सुमारास कसारा घाटातील मुंबईच्या दिशेने जाणºया तीन नंबर बोगद्याच्या जवळपास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी सव्वा पाच वाजता याच रु ळावरून मुंबईच्या दिशेने ट्रेन नंबर १७०५८ देवगिरीएक्सप्रेस जात होती. घाटात धुके असुनही देवगिरीच्या चालकाला ही दरड कोसळल्याचे लक्षात येताचं त्यांनी तातडीने गाडी थांबविली.यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहीती चालकाने रेल्वे सुरक्षा बलाचे आधिकारी एस. एस. बर्वे, रेल्वे स्टेशन मास्तर प्रेमचंद आर्य यांना दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी आणि रेल्वे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रु ळावर पडलेली दरड बाजुला करण्याचे काम युध्दपातळीवर सुर केले. या घटनेमुळे मुंबईला जाणारी दवेगिरी एक्सप्रेस सुमारे दिड तास कसारा घाटात उभी होती. रेल्वे रु ळावरील दरड काढल्यानंतर देवगिरी एक्सप्रेस मुंबईला रवाना करून रेल्वे वाहतुक सुरळीत केली. मुंंबईलाजाणारी व मुंबईहुन येणारी वाहतुक सुरळीत असल्याची माहीती रेल्वे प्रशासनाने दिली.या एकाच महीन्यात पावसामुळे रेल्वे मार्गावर पंधरा दिवसापुर्वी घाटातील बोगद्या बाहेर दरड कोसळ्ली होती. तर आठवड्यापुर्वी अंत्योदय एक्सप्रेसचा डबा रेल्वे घाटातील पुलावर एक डबा रु ळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना टळली होती. तसेच मुंबई आग्रा महामार्गावर देखील दोन वेळा दरड व एक वेळा झाड कोसळले होते.