शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

डीपीडीसीचा ६६३ कोटींची निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST

नाशिक : जिल्हा नियोजन समितीसाठी ७१३.५८ कोटी रुपयांच्या निधी मंजूर असला तरी कोरोनाच्या काळात खर्चावरील मर्यादा तसेच इतर विकासकामांना ...

नाशिक : जिल्हा नियोजन समितीसाठी ७१३.५८ कोटी रुपयांच्या निधी मंजूर असला तरी कोरोनाच्या काळात खर्चावरील मर्यादा तसेच इतर विकासकामांना ब्रेक लावल्यामुळे जिल्ह्यातील ६६३ केाटींचा निधी अखर्चित राहीला आहे. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत हा निधी खर्च करावा लागणार आहे. दुसरीकडे अनुसूचित जाती उपयोजनेसाठीचा निधीच प्राप्त होऊ शकला नसल्याने या योजनेतील कामे होऊ शकली नाही.

जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या नियोजनानुसाार शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी ७१३.५८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली हेाती. त्यामाध्यमातून सुरुवातील काही कामे सुचविण्यात आल्याने त्यानुसार त्या कामांना मंजुरीही देण्यात आली. मात्र त्यानंतर काेरोनामुळे विकासाची सर्वच कामे थांबविण्यात आली. आरोग्य व्यतिरिक्त इतर कामांना ब्रेक लागल्याने गेल्या नऊ महिन्यांत अवघा ५० कोटी रुपयांचाच निधी विकास कामांवर खर्च झाला. यंदा कोरोनाचे कारण असले तरी दरवर्षी निधी खर्च होत नसल्याने नियोजन समितीत जोरदार चर्चा होतच असते. खर्चासाठीचे आदेश काढून तत्काळ खर्चाच्या पूर्ततेसाठीच्या बैठका आयोजित करण्याची वेळ येते. यंदाही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सन २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी ७१३.५८ कोटी रुपयांच्या निधी पैकी ५० कोटी रुपये विकास कामांवर खर्च झाला आहे. त्यात सर्वसाधारण योजनेसाठी ४२५कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी २९८ कोटी ८६ लाख आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०० कोटी २९ लाख रुपये मंजूर आहेत. कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्याचाही परिणाम निधी वितरणावर झाली. केवळ आरोग्यावरील खर्चालाच प्राधान्य दिल्याने

विकासकामांवरील निधी गोठविण्यात आला त्यामुळे डीपीसीच्या निधीला त्यामुळे कात्री लावण्यात आली.

सुरुवातीला सर्वसाधारण योजनांसाठी ५४ कोटी, आदिवासी विकास योजनांसाठी २४.४८ कोटी,इतके अनुदान मिळाले. विशेष म्हणजे समाजकल्याणसाठी एक रुपयाचेही अनुदान मिळाले नव्हते. आतापर्यंत सर्वसाधारणसाठी ३६.१९ कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी

१४.३८ कोटीं असा ५०.५७ कोटींचाच निधी खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेचा तर निधीही मिळू शकलेला नाही. त्यामुळे

त्यांचा खर्चही शून्य टक्के झाला आहे. आता केवळ दोन महिन्यांत उर्वरित निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्ह्यापुढे आहे.