शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जीवनात कुणाशीही वैर ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:29 IST

आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले.

ठळक मुद्देआचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज : व्याख्यानमालेत प्रवचन

नाशिक : आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले. सोमवारी (दि. १३) सकाळी राका कॉलनीत पुण्यप्रकाशच्या प्रांगणात आयोजित ‘संबंधो का टॉप सिक्रेट’ या विषयांवर ते बोलत होते.यावेळी प्रवचनात त्यांनी अनेक उदाहरणे दिली. व्यक्तीवर राग धरला की आपले जीवन निष्फळ बनते, कारण कटुता ही माणसाला खाऊन टाकते आणि जर वेळ निघून गेली तर त्याचा उपयोगही होत नाही. संबंधो का टॉप सिक्रेट यात जीवनाचे ५ महत्त्वाचे अंग येतात त्यावर विजय मिळविता आला पाहिजे. रिलेशन, रिव्हीलेशन, रिप्लेक्शन, रिजेक्शन, रिसेप्शन हे अंग आहेत. संघर्षमय जीवनावर बोलताना जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर म्हणाले की, आपले संबंध सगळ्यांशी चांगले ठेवा, तरच आपल्याला मृत्युदेखील चांगला येऊ शकतो.यावेळी आचार्य पद्मसुंदर सुरी तसेच राजेंद्र शहा, विलास शहा, प्रवीण जैन, शरद शहा, शेखर सराफ, गौतम सुराणा, सुंदर शहा, महेश शहा, राजन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मंगळवारी (दि. १४) सकाळी ९.३० वाजता राका कॉलनी, शरणपूररोड येथे मूल्योंकी मार्केट व्हॅल्यू या विषयावर प्रवचन होणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक