शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

जीवनात कुणाशीही वैर ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:29 IST

आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले.

ठळक मुद्देआचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज : व्याख्यानमालेत प्रवचन

नाशिक : आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले. सोमवारी (दि. १३) सकाळी राका कॉलनीत पुण्यप्रकाशच्या प्रांगणात आयोजित ‘संबंधो का टॉप सिक्रेट’ या विषयांवर ते बोलत होते.यावेळी प्रवचनात त्यांनी अनेक उदाहरणे दिली. व्यक्तीवर राग धरला की आपले जीवन निष्फळ बनते, कारण कटुता ही माणसाला खाऊन टाकते आणि जर वेळ निघून गेली तर त्याचा उपयोगही होत नाही. संबंधो का टॉप सिक्रेट यात जीवनाचे ५ महत्त्वाचे अंग येतात त्यावर विजय मिळविता आला पाहिजे. रिलेशन, रिव्हीलेशन, रिप्लेक्शन, रिजेक्शन, रिसेप्शन हे अंग आहेत. संघर्षमय जीवनावर बोलताना जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर म्हणाले की, आपले संबंध सगळ्यांशी चांगले ठेवा, तरच आपल्याला मृत्युदेखील चांगला येऊ शकतो.यावेळी आचार्य पद्मसुंदर सुरी तसेच राजेंद्र शहा, विलास शहा, प्रवीण जैन, शरद शहा, शेखर सराफ, गौतम सुराणा, सुंदर शहा, महेश शहा, राजन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मंगळवारी (दि. १४) सकाळी ९.३० वाजता राका कॉलनी, शरणपूररोड येथे मूल्योंकी मार्केट व्हॅल्यू या विषयावर प्रवचन होणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक