शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जे काम कराल, ते सर्वोत्तम करा

By admin | Updated: February 19, 2017 01:17 IST

हनुमंतराव गायकवाड : ‘संवाद’ उद्घाटनाप्रसंगी नवउद्योजकांना कानमंत्र

नाशिक : निष्ठने आणि प्रामाणिकपणे चांगले काम करणाऱ्यांना त्यांच्या कामात निश्चित यश मिळते, त्यामुळे जे काम कराल ते सर्वोत्तम करा, असे आवाहन करतानाच कामात सर्वोत्तम व्हा, जग तुमच्या पाठीशी राहील, असा कानमंत्र भारतीय उद्योग क्षेत्राच्या नकाशावर छाप उमटविणारे बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी नवउद्योजकांना दिला.ई अ‍ॅण्ड जी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ठक्कर डोम येथे ‘संवाद-२०१७’ चे उद्घाटनप्रसंगी गायकवाड बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, मुंबई डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर, आॅनलाइन पत्रकारिता क्षेत्रातील केरोलिना गोस्वामी, संजीव कोराडा, संदीप डागा आदि उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचा आपल्या जीवनावर प्रभाव आहे. स्वामी विवेकानंद यांनी १०० नचिकेता वृत्तीचे तरुण हे जग बदलू  शकतात, असे म्हटले होते. त्यांच्या या १०० तरुणांपैकी मी स्वत: एक असल्याचे समजतो. त्यामुळे सायकलवर ४५ किमीचा प्रवास  करून शिक्षण घेणारा माझ्यासारखा सामान्य घरातील मुलगा हा  विचार समोर ठेवूनच यश मिळवू शकतो. असे यश निष्ठने काम कराणाऱ्या प्रत्येकजण मिळवू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी भारत विकास ग्रुप  प्रयत्न क रीत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अविनाश सिसोदे यानी केले. (प्रतिनिधी)