शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

जे काम कराल, ते सर्वोत्तम करा

By admin | Updated: February 19, 2017 01:17 IST

हनुमंतराव गायकवाड : ‘संवाद’ उद्घाटनाप्रसंगी नवउद्योजकांना कानमंत्र

नाशिक : निष्ठने आणि प्रामाणिकपणे चांगले काम करणाऱ्यांना त्यांच्या कामात निश्चित यश मिळते, त्यामुळे जे काम कराल ते सर्वोत्तम करा, असे आवाहन करतानाच कामात सर्वोत्तम व्हा, जग तुमच्या पाठीशी राहील, असा कानमंत्र भारतीय उद्योग क्षेत्राच्या नकाशावर छाप उमटविणारे बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी नवउद्योजकांना दिला.ई अ‍ॅण्ड जी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ठक्कर डोम येथे ‘संवाद-२०१७’ चे उद्घाटनप्रसंगी गायकवाड बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, मुंबई डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर, आॅनलाइन पत्रकारिता क्षेत्रातील केरोलिना गोस्वामी, संजीव कोराडा, संदीप डागा आदि उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचा आपल्या जीवनावर प्रभाव आहे. स्वामी विवेकानंद यांनी १०० नचिकेता वृत्तीचे तरुण हे जग बदलू  शकतात, असे म्हटले होते. त्यांच्या या १०० तरुणांपैकी मी स्वत: एक असल्याचे समजतो. त्यामुळे सायकलवर ४५ किमीचा प्रवास  करून शिक्षण घेणारा माझ्यासारखा सामान्य घरातील मुलगा हा  विचार समोर ठेवूनच यश मिळवू शकतो. असे यश निष्ठने काम कराणाऱ्या प्रत्येकजण मिळवू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी भारत विकास ग्रुप  प्रयत्न क रीत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अविनाश सिसोदे यानी केले. (प्रतिनिधी)