शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

जे काम कराल, ते सर्वोत्तम करा

By admin | Updated: February 19, 2017 01:17 IST

हनुमंतराव गायकवाड : ‘संवाद’ उद्घाटनाप्रसंगी नवउद्योजकांना कानमंत्र

नाशिक : निष्ठने आणि प्रामाणिकपणे चांगले काम करणाऱ्यांना त्यांच्या कामात निश्चित यश मिळते, त्यामुळे जे काम कराल ते सर्वोत्तम करा, असे आवाहन करतानाच कामात सर्वोत्तम व्हा, जग तुमच्या पाठीशी राहील, असा कानमंत्र भारतीय उद्योग क्षेत्राच्या नकाशावर छाप उमटविणारे बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी नवउद्योजकांना दिला.ई अ‍ॅण्ड जी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ठक्कर डोम येथे ‘संवाद-२०१७’ चे उद्घाटनप्रसंगी गायकवाड बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, मुंबई डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर, आॅनलाइन पत्रकारिता क्षेत्रातील केरोलिना गोस्वामी, संजीव कोराडा, संदीप डागा आदि उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचा आपल्या जीवनावर प्रभाव आहे. स्वामी विवेकानंद यांनी १०० नचिकेता वृत्तीचे तरुण हे जग बदलू  शकतात, असे म्हटले होते. त्यांच्या या १०० तरुणांपैकी मी स्वत: एक असल्याचे समजतो. त्यामुळे सायकलवर ४५ किमीचा प्रवास  करून शिक्षण घेणारा माझ्यासारखा सामान्य घरातील मुलगा हा  विचार समोर ठेवूनच यश मिळवू शकतो. असे यश निष्ठने काम कराणाऱ्या प्रत्येकजण मिळवू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी भारत विकास ग्रुप  प्रयत्न क रीत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अविनाश सिसोदे यानी केले. (प्रतिनिधी)