शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

जिल्हा बँकेचा प्रताप : शेतकरी संतप्त; शासनाच्या मुख्य उद्देशाला केराची टोपली प्रोत्साहन कर्जमाफीची रक्कम कर्जात वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:17 IST

सायखेडा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी २५ हजार रुपये शासकीय मदत जाहीर केली होती.

सायखेडा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी २५ हजार रुपये शासकीय मदत जाहीर केली होती. नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांनी रीतसर अर्ज दाखल करून या रकमेचा शासनाकडून लाभ घेतला असला तरी जिल्हा बँकेने शासनाकडून आलेली रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात परस्पर वर्ग केल्याने शेतकºयांमध्ये नाराजी पसरली आहे.सरकारने शेतकरी कर्जमाफी करताना अनेक नवनवीन फंडे वापरले आहे. कर्जमाफी चुकीच्या पद्धतीने न करता खºया कर्जबाजारी असलेल्या शेतकºयाला मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने सरकारकडून पारदर्शक कर्जमाफी करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्ष मात्र या योजनेचा लाभ शेतकºयांना जाचक अटींमुळे घेता आला नाही. अनेक शेतकरी कर्ज नियमित फेडत असतात. त्यांच्यात कर्ज फेडण्याची मानसिकता कायम राहील यासाठी प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपये इतके अनुदान देण्यात आले. सदर योजनेच्या लाभार्थींच्या याद्या संबंधित जिल्हा बँक, सहकारी सोसायटी यांना प्राप्त झाल्या आहेत. योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी यांचे पैसे जिल्हा बँकेला प्राप्त झाले आहे; मात्र जिल्हा बँक सदर पैसे लाभार्थी शेतकºयांना न देता त्यांच्या कर्ज खात्यात परस्पर जमा करत आहे. या योजनेतील लाभार्थी शेतकरी अद्याप थकीत नाही शिवाय शासनाने प्रोत्साहन म्हणून रक्कम दिली आहे, त्यामुळे सदर रक्कम शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याने रोख स्वरूपात द्यावी कोणत्याही कर्ज खात्यात वर्ग करू नये, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकºयांना हवा दिलासाजिल्हा बँक परस्पर रक्कम वर्ग करत असेल तर कर्जमाफीचा कोणताही फायदा शेतकºयांना प्रत्यक्ष होणार नाही. शासनाच्या पैशाचा लाभ हा जिल्हा बँकेला होणार आहे. बँक थकीत कर्ज नसताना परस्पर कर्ज भरून घेत आहे, त्यामुळे तातडीने कर्ज प्रत्यक्ष शेतकºयांना दिलासा म्हणून देण्यात यावे अन्यथा कर्जमाफी फसवी आणि बँकेच्या हिताची असल्याची चर्चा सुरू आहे.