शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

जिल्हा प्रशासनाकडून ठेवीदार वाऱ्यावर

By admin | Updated: May 29, 2016 22:46 IST

आढावा बैठक ठप्प : दीड वर्षांपासून लागेना मुहूर्त

 नाशिक : जिल्ह्यातील अडचणीत आलेल्या बॅँक आणि ठेवीदारासंदर्भात जिल्हा पातळीवर असलेल्या सहकार विषयक समितीची बैठक गेल्या दीडवर्षांपासून झालेली नसून त्यामुळे गुंतवणूकदार वाऱ्यावर आहेत.जिल्ह्यातील पिपल्स बॅँकेवर सर्व प्रथम आर्थिक निर्बंध लादण्यात आले आणि अडचणीतील या बॅँकेपाठोपाठ अनेक बॅँका अडचणीत आल्या. या बॅँकावर निर्बंध घालण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हे निर्बंध बॅँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांवर असून, त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम बँकेतून परत मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल आहेत. श्रीराम बॅँकेवर तर अवसायक नियुक्त होऊनही ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळालेली नाही. कपालेश्वर, क्रेडिट कॅपिटल तसेच अन्य अनेक पतसंस्था मोडीत निघाल्याने त्यांच्या ठेवीदारांचे हाल झाले त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर ठेवीदारांच्या हितासाठी आणि बॅँका, पतसंस्थांच्या मनमानीपणाला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासन बैठका घेऊन आढावा घेत असे, परंतु गेल्या दीड वर्षात अशा प्रकारच्या बैठकाच झालेल्या नसल्याचे या समितीचे सदस्य पां. भा. करंजकर यांनी सांगितले. नोव्हेंबर २०१४ मध्ये एक बैठक झाली. त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत जिल्हाधिकारी व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची बदली झाली तरी एकही बैठक त्यांनी घेतली नाही. त्यामुळे शहरातील शेकडो गुंतवणूकदारांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. अशाच प्रकारे कुशवाह यांनी भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता समितीच्या बैठकाही अपवादानेच घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)