शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

जिल्हा प्रशासनाने दडपशाही थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:34 IST

जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.

नाशिक : जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.  राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी (दि.३०) जनता दरबार घेण्यात आला. यावेळी एका शेतकºयाने कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना धारेवर धरले. व्यापाºयांना जिल्हाधिकाºयांनी दालनात बोलावून बैठक घेत कांद्याचे दर शेतकºयांना वाढवून द्यावयाचे नाही, अशी तंबी दिल्याचा आरोप यावेळी त्या शेतकºयाने केला. जिल्हधिकाºयांनी दडपशाही थांबवावी आणि जिल्ह्णातील कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, राधाकृष्णन् यांनी शेतकºयाचा आरोप बिनबुडाचा असून, जिल्हा प्रशासनाने व्यापाºयांच्या बैठकीत केवळ शेतकरी हित लक्षात घेत व्यापाºयांनी कांद्याची साठेबाजी न करता दिवाळीचा कालावधी लक्षात घेऊन योग्य हमीभावाने कांदा खरेदी करून जिल्ह्णाबाहेर काढावा, अशा सूचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. दिवाळीमध्ये कुठल्याही कारणास्तव कांदा बाजार व्यापाºयांनी बंद ठेवू नये, असाही आदेश यावेळी बैठकीत व्यापाºयांना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकºयांकडून कांद्याचा माल अगोदर खरेदी करून त्याची साठेबाजी करत नंतर दरवाढ करून नये, असे प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आले होते. त्यामुळे केवळ गैरसमजापोटी दडपशाहीचा आरोप करणे चुकीच असल्याचे त्यांनी यावेळी बाजू मांडताना पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ...तर परवाने रद्द करूच्दिवाळीच्या हंगामात कांद्याची साठेबाजी करत जिल्हाबाहेर कांदा न पाठविणाºया व नंतर दरवाढ करणाºया व्यापाºयांचे जिल्हास्तरावरील परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हधिकाºयांनी जनता दरबारामध्ये दिली. एकूणच जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या हित लक्षात घेऊन योग्य त्या सूचना देत कार्यवाही केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे व्यापाºयांच्या बाजूने कोणतेही धोरण नव्हते.धनश्री अहेरांचे पालकमंत्र्यांना साकडेमहाराष्टÑ राज्य महावितरण कंपनीने कृषिपंपांचा खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य धनश्री अहेर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. जिल्ह्णामध्ये महावितरण कंपनीने वीज देयक न भरल्यामुळे अनेक शेतकºयांच्या कृषिपंपांचा विद्युत पुरवठा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देताच खंडित केला आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकºयांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.