शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

आदिवासी गरजू बांधवांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:18 IST

जगभर कोरोनाने थैमान घातले असताना सर्वच देश लोकडाउनमध्ये आहे. त्यामुळे हातावर कुटुंब असलेल्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची उपासमार होत आहे. त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता त्यांना एक हात मदतीचा म्हणून माजी जि. प. सदस्य गोरख बोडके व जि. प. सदस्य अनिता बोडके यांनी स्वखर्चाने १ हजार किलो तांदूळ व गव्हाचे प्रत्येक कुटुंबाला पाच किलो असे वाटप केले आहे.

घोटी : जगभर कोरोनाने थैमान घातले असताना सर्वच देश लोकडाउनमध्ये आहे. त्यामुळे हातावर कुटुंब असलेल्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची उपासमार होत आहे. त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता त्यांना एक हात मदतीचा म्हणून माजी जि. प. सदस्य गोरख बोडके व जि. प. सदस्य अनिता बोडके यांनी स्वखर्चाने १ हजार किलो तांदूळ व गव्हाचे प्रत्येक कुटुंबाला पाच किलो असे वाटप केले आहे.आदिवासी भागातील मुख्यत्वे करून गरीब असलेल्या बांधवांना हे धान्य वाटप केले असल्याची माहिती गोरख बोडके यांनी दिली आहे आणि खऱ्या अर्थाने गरजू व गरीब आदिवासी बांधवांना गेल्या दहा दिवसांपासून रोजगार नसल्यामुळे त्यांना घरातच बसण्याची वेळ आली आहे त्यामुळे त्यांना रोजगारदेखील उपलब्ध होत नाही. दोन वेळचे जेवण आपल्या रोजगारावर अवलंबून असलेल्या या आदिवासी बांधवांसाठी बोडके यांनी अन्नदान करून त्यांचा किमान एक महिन्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न