शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गरजू,गरीबांना अन्नाची पाकीटे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 15:23 IST

त्र्यंबकेश्वर : बेझे येथील श्रीराम शक्तीपीठाचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या पुढाकाराने श्रीराम शक्तीपीठ संस्थान व ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीने नाशिक शहर तसेच जिल्हाभरात गरीबांसाठी अन्न वाटप करण्यात येत आहे. या संस्थांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन दररोज दोन हजार पेक्षा अधिक पॅकेटचे दररोज वाटप केले जात आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : चुंचाळे झोपडपट्टी परिसरात २ हजार पॅकेटचे वाटप

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : बेझे येथील श्रीराम शक्तीपीठाचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या पुढाकाराने श्रीराम शक्तीपीठ संस्थान व ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीने नाशिक शहर तसेच जिल्हाभरात गरीबांसाठी अन्न वाटप करण्यात येत आहे. या संस्थांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन दररोज दोन हजार पेक्षा अधिक पॅकेटचे दररोज वाटप केले जात आहे.करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये हाताला कामच नसल्याने प्रामुख्याने हातावर पोट असणारे कामगार व गरीब लोकांचे अन्नावाचून हाल होत आहेत. गरीबांना या कालावधीत अन्न वाटप करण्यासाठी बेझे येथील श्रीराम शक्तीपीठाचे अध्यक्ष स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी पुढाकार घेतला असून ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था व श्रीराम शक्तीपीठ संस्थान यांच्या माध्यमातून हे अन्न वाटप सुरू करण्यात आले आहे.संकटाच्या काळात गरीबांचे हाल होत आहेत. भुकेल्यांना अन्न हाच खरा धर्म आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येक सामाजिक कार्यात आग्रेसर राहणार्?या श्रीराम शक्तीपीठाने भाविक भक्तांच्या सहकार्याने हे पुण्याचे काम हाती घेतले असून याची व्याप्ती अधिक वाढवण्यात येणार असल्याचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी सांगीतले.या संस्थांच्या वतीने गेली आठवडाभरापासून चुंचाळे शिवारातील जवाहरलाल घरकुल योजना येथे ५०० पॅकेट, अंबड शिवारातील दोंदे मळा परिसरात ५०० पॅकेट, तसेच चुंचाळे शिवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी परिसरात ५०० पॅकेट व गरवारे पार्इंट परिसरातील झोपडपट्टीत ७५० अन्न पॅकेटांचे दररोज वाटप करण्यात येत आहे.यासह आदीवासी पाड्यांमध्ये रोजगार हिरावल्याने अनेक आदिवासी बांधांचे हाल होत आहेत. त्यांच्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरे, बेझे,अंधारवाडी, गाजरवाडी या भागामध्ये धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच संस्थांच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील अखाड्यांना भाजीपाला पुरवण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य