शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

अपुया कर्मचायांमुळे कामांना खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:21 IST

येथील महाराष्ट बॅँकेचा कारभार केवळ दोनच कर्मचायांच्या खांद्यावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, कामांचा खोळंबा होत आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील महाराष्ट बॅँकेचा कारभार केवळ दोनच कर्मचायांच्या खांद्यावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, कामांचा खोळंबा होत आहे. येथील महाराष्टÑ बँकेत अवघा एक उपव्यवस्थापक व रोखपाल हे दोनच अधिकारी असल्याने बँकेच्या कारभाराचा एवढा मोठा पसारा सांभाळणे तसे शक्य होत नसले तरी कसाबसा दैनंदिन व्यवहार सुरू आहे. अशा अवस्थेत कारभार पूर्ण करावा लागतो. त्र्यंबकेश्वर येथे सन १२ डिसेंबर २०१२ पासून बँक आॅफ महाराष्टची शाखा उघडण्यात आली. अवघ्या सहा वर्षांत बँकेचा कारभार भरभराटीस आला. आज बँकेचे हजारो खातेदार आहेत. त्र्यंबकेश्वरसह १२५ गावांच्या तालुक्यात महाराष्ट्र बँकेच्या फक्त दोनच शाखा आहेत. ग्रामीण व संपूर्ण आदिवासी तालु-क्यातील या दोन्ही शाखांमध्ये कर्मचारी संख्या अपूर्ण आहे. त्र्यंबक व ठाणापाडा शाखेत तसे एक शाखा व्यवस्था-पक व दोन लिपिक व एक रोखपाल एवढे कर्मचारी असावयास पाहिजे. पण किमान एक व्यवस्थापक, एक लिपिक एक उप-व्यवस्थापक व एक रोखपाल असा चार लोकांचा स्टाफ हवा. तेव्हाच बँकेचे काम सुरळीत चालेल. त्र्यंबकेश्वर व ठाणापाडा या ठिकाणीदेखील शाखा व्यवस्थापक व लिपिक नाहीत. फक्त उपव्यवस्थापक व रोखपाल हे दोघेच बँकेचा कारभार सांभाळताना दिसतात. या दोन्ही शाखेत फक्त दोन दोन कर्मचारीच काम पहात आहेत. गर्दी वाढल्यावर ग्राहकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांची तारांबळ उडते. त्यामुळे या बॅँकेत परिपूर्ण कर्मचाºयांची नियुक्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.

 

टॅग्स :bankबँक