शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

अपुया कर्मचायांमुळे कामांना खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:21 IST

येथील महाराष्ट बॅँकेचा कारभार केवळ दोनच कर्मचायांच्या खांद्यावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, कामांचा खोळंबा होत आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील महाराष्ट बॅँकेचा कारभार केवळ दोनच कर्मचायांच्या खांद्यावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, कामांचा खोळंबा होत आहे. येथील महाराष्टÑ बँकेत अवघा एक उपव्यवस्थापक व रोखपाल हे दोनच अधिकारी असल्याने बँकेच्या कारभाराचा एवढा मोठा पसारा सांभाळणे तसे शक्य होत नसले तरी कसाबसा दैनंदिन व्यवहार सुरू आहे. अशा अवस्थेत कारभार पूर्ण करावा लागतो. त्र्यंबकेश्वर येथे सन १२ डिसेंबर २०१२ पासून बँक आॅफ महाराष्टची शाखा उघडण्यात आली. अवघ्या सहा वर्षांत बँकेचा कारभार भरभराटीस आला. आज बँकेचे हजारो खातेदार आहेत. त्र्यंबकेश्वरसह १२५ गावांच्या तालुक्यात महाराष्ट्र बँकेच्या फक्त दोनच शाखा आहेत. ग्रामीण व संपूर्ण आदिवासी तालु-क्यातील या दोन्ही शाखांमध्ये कर्मचारी संख्या अपूर्ण आहे. त्र्यंबक व ठाणापाडा शाखेत तसे एक शाखा व्यवस्था-पक व दोन लिपिक व एक रोखपाल एवढे कर्मचारी असावयास पाहिजे. पण किमान एक व्यवस्थापक, एक लिपिक एक उप-व्यवस्थापक व एक रोखपाल असा चार लोकांचा स्टाफ हवा. तेव्हाच बँकेचे काम सुरळीत चालेल. त्र्यंबकेश्वर व ठाणापाडा या ठिकाणीदेखील शाखा व्यवस्थापक व लिपिक नाहीत. फक्त उपव्यवस्थापक व रोखपाल हे दोघेच बँकेचा कारभार सांभाळताना दिसतात. या दोन्ही शाखेत फक्त दोन दोन कर्मचारीच काम पहात आहेत. गर्दी वाढल्यावर ग्राहकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांची तारांबळ उडते. त्यामुळे या बॅँकेत परिपूर्ण कर्मचाºयांची नियुक्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.

 

टॅग्स :bankबँक