शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हा बॅँकेच्या संचालकांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:37 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक बरखास्त करण्याच्या रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारकडे व विशेषत: पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेलेल्या संचालक मंडळाच्या पदरी निराशा पडली असून, थेट रिझर्व्ह बॅँकेने केलेली कारवाई असल्यामुळे सरकार याप्रकरणी काहीच करू शकत नसल्याची हतबलता सरकारमधील मंत्र्यांनी केल्याने आता कारवाईच्या विरोधात न्यायालयात जाण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देन्यायालयात जाण्याचा पर्याय : मुंबईवारी निष्फळथेट रिझर्व्ह बॅँकेने केलेली कारवाईराज्य सरकार हतबल असल्याची जाणीव

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक बरखास्त करण्याच्या रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारकडे व विशेषत: पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेलेल्या संचालक मंडळाच्या पदरी निराशा पडली असून, थेट रिझर्व्ह बॅँकेने केलेली कारवाई असल्यामुळे सरकार याप्रकरणी काहीच करू शकत नसल्याची हतबलता सरकारमधील मंत्र्यांनी केल्याने आता कारवाईच्या विरोधात न्यायालयात जाण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा बॅँकेच्या आर्थिक अनियमिततेची चौकशी करणाºया सहकार खात्याने सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची वसुली करणारे आरोपपत्र बॅँकेच्या सर्वच संचालकांवर ठेवण्याची कार्यवाहीची शाही वाळते न वाळते तोच रिझर्व्ह बॅँकेकडे नाबार्डने पाठविलेला जिल्हा बॅँक बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन बॅँक बरखास्त करण्याची कारवाई शनिवारी करण्यात आल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बॅँकेच्या संचालक मंडळाने स्वत:चे निर्दोषत्व साबीत करण्यासाठी शनिवारी नाशिक दौºयावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन गाºहाणे मांडले व त्यांनीही संचालकांना मुंबईत सविस्तर चर्चेसाठी बोलविल्याने गेल्या दोन दिवसांपासून बॅँकेचे सर्व संचालक मुंबईत तळ ठोकून आहेत. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्याने पालकमंत्री तसेच सहकारमंत्र्यांशी बॅँकेच्या संचालकांनी चर्चा केली. तथापि, हा सारा विषय रिझर्व्ह बॅँकेच्या अखत्यारित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.रिझर्व्ह बॅँकेच्या कारवाईच्या विरोधात आता फक्त उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिल्याची प्रतिक्रिया एका जबाबदार संचालकाने ‘लोकमत’ शी बोलताना दिली. राज्य सरकार हतबलराज्य सहकारी बॅँकेची सत्ता राष्टÑवादीच्या व विशेषत: तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असतानाही रिझर्व्ह बॅँकेने राज्य बॅँकेवर कारवाईची कुºहाड उगारल्याची आठवण यावेळी जिल्हा बॅँकेच्या संचालकांना करून देण्यात आली. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या प्रकरणात राज्य सरकार हतबल असल्याची जाणीव संचालकांना होताच, त्यांनी माघारी फिरणे पसंत केले.