शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

‘वसाका’ बैठक उधळल्याने नाराजी

By admin | Updated: July 12, 2014 00:27 IST

‘वसाका’ बैठक उधळल्याने नाराजी

पाळे खुर्द : ‘वसाका’ सुरू करण्यासंदर्भात ठेंगोडा येथे बैठक घेण्यात आली. काहींनी राजकीय वळण देऊन बैठकीत कुठलाही विषय होऊ न देता बैठक उधळून लावल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बंद पडलेल्या वसाकाची सर्वात मोठी झळ कळवण व सटाणा तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांना आजही बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वसाकाचे चाके पुन्हा सुरू होण्यासबंधी बैठकीच्या आयोजनामुळे उत्साह निर्माण झाला होता. परंतु बैठक उधळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कळवण व सटाणा हे दोन तालुके ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणावर अग्रेसर असून, एकट्या वसाकाची ५००० मे. टन गाळप क्षमता, पूर्ण गाळप केले जाणारे ऊस उत्पादन या दोन्ही तालुक्यातून होते. वसाका बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याना आपला ऊस खासगी कारखान्यांना देताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. खासगी कारखान्याची नियमावली नसते नियमबाह्य ऊस दिला जातो, हेलपाटे मारावे लागतात. यामुळे वसाका कार्यान्वित झाला तर कुठलाही त्रास होणार नाही, अशी भावना शेतकऱ्यांत आहे. त्यातच बैठक उधळली गेल्याने कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. वसाका सुरू करण्यासंबंधी कृती समितीने बोलावलेली बैठक कोणाच्या श्रेयाची नव्हती. बैठक होती वसाकाच्या अस्तित्वाची. परंतु बैठकीला राजकीय वळण मिळाल्याने वसाकाचे बंद चाके या खेळीने पुन्हा ठप्प झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ऊस उत्पादकांनी बैठक कळवण येथे घेण्याची मागणी कृती समितीकडे करण्यात आली आहे.