शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

गाळ उपसाबाबत दोन अधिकाऱ्यांत विसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांत सोपान कासार यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे उभ्या असलेल्या वाहनांना अडवून गाळ काढण्याची परवानगीची कागदपत्रे मागितली. ...

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांत सोपान कासार यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे उभ्या असलेल्या वाहनांना अडवून गाळ काढण्याची परवानगीची कागदपत्रे मागितली. परंतु कागदपत्रे वाहनधारक दाखवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी तलाठी शिरसाठ यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान तहसीलदार उदय कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधितांना गाळ उपसण्याची परवानगी दिली असल्याची माहिती दिली.

शेकडो टन गाळ उपसण्याची क्षमता असलेला मोठा लवाजमा घेऊन धरणाकडे कूच केलेल्या वाहनांकडे परवानगीची कागदपत्रे का नव्हती. परवानगी असेल तर ती दाखविण्यासाठी संध्याकाळपर्यंत का थांबावे लागले, असा प्रश्न त्यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

इन्फो

तलाठीही अनभिज्ञ

गाळ उपसण्याची परवानगी तहसीलदार देतात. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शिफारस आवश्यक असते. धरणातून गाळ काढण्याची परवानगी अनेक शेतकऱ्यांना देण्यात येत असते. गाळ केवळ शेतात वापरण्यासाठीच परवानगी दिली जाते. दरम्यान, तहसीलदारांनी परवानगी दिली असेल तर त्याची माहिती प्रांतांना का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, पंचनामे करणारे तलाठी शिरसाठ यांनासुद्धा अशी परवानगीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

फोटो- ०४ भालूर नांदगाव

===Photopath===

040621\04nsk_32_04062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०४ भालूर नांदगाव