शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

आंदोलनाची दिशा लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

-------- एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा मराठा समाज सर्वच क्षेत्रात उपेक्षित झाला आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भात घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने ...

--------

एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा मराठा समाज सर्वच क्षेत्रात उपेक्षित झाला आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भात घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरविला होता. सर्वोच्च न्यायालयाने मात्र तो नाकारला आहे. त्यामुळे कदाचित यापुढची लढाई रस्त्यावर उतरून लढावी लागेल.

- अजय बोरस्ते, माजी महानगरप्रमुख, सेना

---------

न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. यात राज्य सरकारचीच चूक दिसते. ज्या प्रमाणात पाठपुरावा करायला हवा होता तो केला नाही. सरकार कमी पडले. आता चारही बाजूचे रस्ते बंद झाल्याने समाजाला दुसरा विचार करावा लागेल. लवकरच येत्या दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

- शैलेश कुटे, मराठा समाज समन्वयक

---------

न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. आता महाराष्ट्र सरकारने समाजाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे आपला अहवाल द्यावा व केंद्राने त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन राष्ट्रपतींकडे पाठवावे. तसेच या निकालाविरुद्ध सरकारने रिव्हू रिट पिटिशन दाखल करून समाजाची उपेक्षा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

- डॉ. हेमलता पाटील, काँग्रेस प्रवक्त्या

--------

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्द केले असले तरी समाजाने संयम बाळगणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द

ठरवल्यामुळे आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे.

-डॉ.अपूर्व हिरे, माजी आमदार

---------

सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आघाडी सरकार अपयशी ठरली आहे. सरकारने समाजाची फसवणूक केली. दीड वर्षात अनेक तारखांना वकील हजर राहिले नव्हते, कागदपत्रे उपलब्ध नव्हते, बेजबाबदार पद्धतीने केस हाताळण्यात आली. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांपुढे अंधार निर्माण झाला आहे. समाज सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

- सीमा हिरे, आमदार, भाजपा