शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हॉटेल व्यावसायिक, मेसचालकांपुढे संपामुळे अडचण

By admin | Updated: June 5, 2017 00:54 IST

नाशिक : राज्यभर सुरू असलेला शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम नाशिक शहरावरही झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यभर सुरू असलेला शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम नाशिक शहरावरही झाला असून, यापुढील काळात भाजीपाला उपलब्ध न झाल्यास शहरातील हॉटेल व्यावसायिक तसेच मेसचालकांपुढे आपल्या मेंबर्सना दररोज काय द्यायचे, हा प्रश्न उभा ठाकला आहे.गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी भाजीपाल्याची फारशी टंचाई जाणवली नसली तरी अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे ‘कोल्ड स्टोअरेज’ची सुविधा असल्याने आगामी चार ते पाच दिवस पुरेल एवढ्या भाजीपाल्याची साठवणूक करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्या पूर्णपणे संपल्या नसल्याने तसेच अनेकांच्या घरी सुटीसाठी आलेले पाहुणे दिवसातील एकवेळचे जेवण हॉटेलमध्ये करत असल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांची कायम वर्दळ दिसून येत आहे. त्याच तुलनेत मात्र शहरातील मेस मेंबर्सना सुट्या असल्यामुळे आपल्या गावी गेलेले आहेत. परिणामी मेस व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होत नसल्याचे चित्र शहरात बघायला मिळते.मेसमध्ये विद्यार्थी सध्या सुटीमुळे येत नसले तरी औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार तसेच विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडून मात्र दररोज डब्यात वेगवेगळ्या भाज्या देण्याचा आग्रह असल्याने यापुढील काळात संप कायम राहिल्यास मेस मेंबर्सना डब्यात कुठली भाजी द्यायची, हा प्रश्न कायम असला तरी अनेक मेसचालकांनी विविध डाळी, काबुली चण्यांसह कडधान्यांच्या उसळ आणि वरण देण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.