शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचा अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:57 IST

पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करून सोमवारी दुपारी शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकून अन्नत्याग आंदोलन केले.

पंचवटी : पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करून सोमवारी दुपारी शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकून अन्नत्याग आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वसतिगृह व आदिवासी विकास विभाग प्रशासनाची काही काळ धावपळ उडाली होती. सायंकाळी पाच वाजेनंतर कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरू होते.  आदिवासी विकास विभागाच्या पेठरोड एकलव्य निवासी शाळा व वसतिगृहात चारशेहून अधिक विद्यार्थी राहतात. त्यात इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना भोजन पुरविण्याचा ठेका आदिवासी विकास विभागाने टाटा कंपनी सेंट्रल किचन संस्थेकडे दिला आहे.यंत्रावर तयार केलेल्या पोळ्या वाटपएकलव्य निवासी शाळा व वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाºया संस्थेमार्फत यंत्रावर बनविलेल्या पोळ्या दिल्या जातात. मात्र या पोळ्या कच्च्या राहत असल्याने तसेच भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने जेवण बेचव लागते. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यंत्राऐवजी हाताने बनवलेल्या पोळ्या विद्यार्थ्यांना द्याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीfoodअन्न