शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

गरजूंची भूक भागविण्याचा निर्धार

By admin | Updated: July 21, 2014 00:41 IST

गरजूंची भूक भागविण्याचा निर्धार

नाशिक : जगभरातील देशांपैकी भारतात कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या अधिक असून, देशातील महाराष्ट्र राज्य अव्वलस्थानी आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध मोठमोठ्या हॉटेल्समधून उरलेले अन्न संकलित करून अन्नाची होणारी नासाडी थांबवून आदिवासी गाव, पाड्यांवर तसेच दुर्गम भागातील गरजूंपर्यंत पोहचवून त्यांची भूक भागविण्याचा निर्धार शहरातील काही युवकांनी केला आहे. शहरातील विविध हॉटेल्समध्ये मोठमोठे समारंभ पार पडतात. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्न उरते. लॉन्स, मंगल कार्यालयांमध्ये अशीच काहीशी स्थिती थोड्याफार फरकाने पहावयास मिळते. यामुळे उरलेल्या अन्नाची नासाडी होते. शहरालगतचा गरजू घटक भुकेमुळे व्याकूळ होतो. आदिवासी दुर्गम भागात दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. सदर बाब लक्षात घेऊन महिनाभरापूर्वी स्थापन झालेल्या मयूर अलई फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. हॉटेल्स व मंगल कार्यालये आदि ठिकाणी उरलेल्या अन्नाचे योग्यरीत्या संकलन करून वातानुकूलित वाहनाद्वारे ते गरजू घटकांपर्यंत पोहचविणार असल्याची माहिती मयूर अलई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (प्रतिनिधी)