शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

व्यसनाधिनता नष्ट करा

By admin | Updated: September 26, 2016 23:34 IST

विवेक घळसासी : साहित्य साधना मंडळाचे उद्घाटन

निफाड : श्री रामचंद्र प्रभूंची सर्वात मोठी ताकद म्हणजे सयंम आणि कर्तृत्व. आपल्यातील प्रत्येक जीव राम आहे असे समजून जीवनात संयम पाळा. एकादशीचा उपवास न करता त्या दिवशी मी टीव्ही पाहणार नाही. मी वाहन चालवणार नाही, मोबाइल वापरणार नाही अशा संकल्प केला तर तो उपवास होईल. सर्व साहित्यिक व कवींनी सांगितल्याप्रमाणे वृक्षांशी सुसंवाद साधा. सयंम, बंधन, मर्यादा या त्रिसूत्रीचा आधार घेऊन कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपले जीवन देवाला समर्पित करायचे असेल, माता-पित्यांची स्वप्ने पूर्ण करायची असेल तर आपले चारित्र निष्पाप फुलासारखे कोमल असले पाहिजे. पार्ट्या, वाढदिवस यात सहभागी होऊ नका. व्यसनावर विजय मिळविण्याचा पुरुषार्थ करा. म्हणजे आपोआपच व्यसनमुक्त भारत जगाला वंदनीय ठरेल, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात साहित्य साधना मंडळाचे उद्घाटक म्हणून घळसासी बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. चिंतामणी, प्रा. माधव खालकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर कुलकर्णी, माधव सुरवाडे, संजय पाटोळे, रामनाथ आहेर, सोमनाथ मत्सागर, अनंत ताजणे, विष्णू मत्सागर आदि उपस्थित होते.साहित्य साधना मंडळाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, युवकांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. युवक हा धरणाच्या भिंतीसारखा आहे. त्यास तडा गेल्यासे धरण फुटते आणि न भरून निघणारे नुकसान होते. युवकांनी तारु ण्यात ऊर्जा मिळवावी तरच देशाची अधिक प्रगती होईल, असे मत यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच जीवनाला शिस्त हवी. वाचनाचे व्यसन लावा. भारतातील श्रेष्ठ साधूसंत म्हणजे थोर शास्त्रज्ञच आहे. त्यांच्या ग्रंथांचे अध्ययन करा. माता-पित्यास आनंद होईल अशा कृती करा. उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघा. प्रभू रामचंद्राची भूमिका करून जीवन सुंदर बनवा. त्यासाठी चांगले वाचनाची सवय लावा, असे आवाहन रसाळ यांनी केले. यावेळी माधव खालकर, सुनीता उफाडे, अनिल दातार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)