शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

भटक्या-विमुक्त समाजाची निदर्शने

By admin | Updated: December 17, 2015 00:20 IST

वंचित : जात प्रमाणपत्राच्या अटी शिथिल करा

नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे ६८ वर्षे झाली; मात्र अद्यापही भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील लोक अद्यापही भटकंती करतच उदरनिर्वाह करत आहेत. सरकारकडून या वर्गातील लोकांच्या विकासासाठी व्यापक व प्रभावी प्रयत्न केले जात नसल्यामुळे भटके-विमुक्त लोक विकासापासून कोसो दूर आहे. हिवाळी अधिवेशनात भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ निर्मितीचा ठराव मंजूर करावा, या प्रमुख मागणीसाठी भटके-विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. भटक्या-विमुक्त प्रवर्गातील लोकांचा विकास अद्यापही खुंटलेला असून घटनेप्रमाणे आजही मूलभूत हक्कांसाठी या लोकांना संघर्ष करावा लागत आहे. या प्रवर्गातील लोकांना जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी काही जाचक अटी शासनाने टाकल्या आहेत. त्या तातडीने शिथिल कराव्यात, तसेच भटक्या-विमुक्तांना राज्य शासनाच्या अंदाजपत्रकात किमान दहा टक्के निधी दिला जावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भटक्या-विमुक्तांना संपूर्ण आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिले. भटक्या-विमुक्त समाजातील कलावंतांना मासिक मानधन शासनाने सुरू करावे आदि मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी रतन सांगळे, मांगूलाल जाधव, सोमनाथ मोहिते, अशोक जाधव, बाळासाहेब नळवाडे, रामचंद्र कराटे, अण्णा चव्हाण, गिरिजा चौथे, रंजना जाधव, धोंड्याबाई साबळे, सुनीता वाव्हळ आदिंसह भटक्या-विमुक्त समाजातील लोक उपस्थित होते. (प्रतिनिधी)