शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

डाबलीच्या शेतकऱ्यांची अजंग उपकेंद्रासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 23:58 IST

वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली येथे सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अजंग येथील उपकेंद्रासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्देरात्रीच्या वेळी अंधारात शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे.

वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली येथे सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अजंग येथील उपकेंद्रासमोर निदर्शने केली.डाबली शिवारातील शेतकऱ्यांसाठी येथील विद्युत उपकेंद्रामार्फत आठवड्यातील चार दिवस थ्री फेज विद्युत पुरवठा अपेक्षित असताना तो आठवड्यातून फक्त तीनच दिवस करण्यात येतो. तसेच शिवारात बिबट्याचा वावर अनेकदा आढळून आला. रात्रीच्या वेळी थ्री फेजचा वीजपुरवठा केल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत आहे.विद्युत मंडळाने दिवसा थ्री फेज वीज पुरवावी व शेतकऱ्यांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे होत असलेले नुकसान थांबवावे, यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी विद्युत उपकेंद्रासमोर निदर्शने करीत वीजपुरवठा त्वरित सुरळीत सुरू करण्याची मागणी केली. यावेळी वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंतीलाल भामरे व उपकार्यकारी अभियंता एम. आर. साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच एकनाथ भोसले, पोलीस पाटील दादाजी बच्छाव, वडेलचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेलार यांच्यासह संदीप भोसले, किशोर निकम, संजय निकम, अशोक पाटील, प्रशांत देवरे, छोटू निकम, सुभाष बच्छाव, जगन्नाथ चौधरी आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.