शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

वालदेवी नदीपात्र कोरडेठाक आवर्तनाची मागणी : परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:36 IST

नाशिकरोड : गेल्या दीड महिन्यापासून वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक झाले आहे.

ठळक मुद्देपाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेआजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट

नाशिकरोड : गेल्या दीड महिन्यापासून वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. नदीकाठच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. काही ठिकाणी खोलगट व खाचखळग्यात डबक्यासारखे पाणी साचून आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याने नागरिकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. कोल्हापूर टाइप बंधाऱ्याची भिंत मोडकळीस आल्याने सर्व पाणी वाहून गेले आहे. जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका कोल्हापूर टाइप बंधारा भिंत बांधण्याचे अथवा दुरुस्त करण्याचे काम एकमेकांवर ढकलत असल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. दीड महिन्यापासून वालदेवीला आवर्तन न सोडल्याने गौळाणे, आंबेबहुला, पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला, विहितगाव, देवळालीगाव येथून वाहणाºया नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.