शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

वालदेवी नदीपात्र कोरडेठाक आवर्तनाची मागणी : परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:36 IST

नाशिकरोड : गेल्या दीड महिन्यापासून वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक झाले आहे.

ठळक मुद्देपाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेआजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट

नाशिकरोड : गेल्या दीड महिन्यापासून वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. नदीकाठच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. काही ठिकाणी खोलगट व खाचखळग्यात डबक्यासारखे पाणी साचून आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याने नागरिकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. कोल्हापूर टाइप बंधाऱ्याची भिंत मोडकळीस आल्याने सर्व पाणी वाहून गेले आहे. जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका कोल्हापूर टाइप बंधारा भिंत बांधण्याचे अथवा दुरुस्त करण्याचे काम एकमेकांवर ढकलत असल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. दीड महिन्यापासून वालदेवीला आवर्तन न सोडल्याने गौळाणे, आंबेबहुला, पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला, विहितगाव, देवळालीगाव येथून वाहणाºया नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.