शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

टोलवसुली बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:36 IST

सिन्नर : नाशिक-पुणे महार्गावर शिंदे गावाजवळ झालेल्या टोलनाक्यावर सिन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे उद्योजक, कामगार, नोकरदार व इतर वाहनधारकांकडून टोलवसुली केली जात आहे.

सिन्नर : नाशिक-पुणे महार्गावर शिंदे गावाजवळ झालेल्या टोलनाक्यावर सिन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे उद्योजक, कामगार, नोकरदार व इतर वाहनधारकांकडून टोलवसुली केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल वसूल न करण्याचा आदेश देऊन परिपत्रक आले नसल्याचे कारण दिले जात आहे. सिन्नर तालुक्यातील वाहनचालकांकडून टोलवसुली करण्यात येऊ नये अशी मागणी कॉँग्रसचे शरद शिंदे यांनी केली आहे. नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येऊन टोल वसुलीस प्रारंभ झाला. तथापि चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असताना सर्रास टोलवसुली केली जात आहे. रस्त्यातील वाहतूकवासीयांच्या जमिनी संपादित केल्या, आज त्याच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून गेलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना टोल भरावा लागतो, यापेक्षा दुसरे दुर्दैव नसल्याची खंतही शिंदे यांनी व्यक्त केली. आजही सदरच्या टोलनाक्यावरून वसुली सुरूच असून जी. आर. मिळाला नसल्याचे कारण देत संबंधित कर्मचाºयांकडून वाहनधारकांना सांगितले जात आहे.