शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

निवेदन : पेन्शन, कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ..तर तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:00 IST

निफाड : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी प्रचंड अडचणीतमंत्र्यांना आडवा आणि जाब विचारा

निफाड : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही आणि अर्थसंकल्पात शेतकºयांना पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत निफाड तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन निफाड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाडचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना देण्यात आले. निवेदनात मराठवाड्यात शेतकºयांना जाहीर झालेली फसवी कर्जमाफी आणि गारपिटीने शेतीचे झालेले नुकसान यामुळे तेथील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला असून, सरकारने या नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी चार हजार चारशे रुपये नुकसानभरपाई देऊ केली आहे. परंतु शेतकºयांचा नुकसान झालेला शेतमाल बाहेर काढण्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये खर्च येत आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी उस्मानाबादच्या सभेत राज्यातील मंत्र्यांना आडवा आणि जाब विचारा असे आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांना दिला होता.निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोराडे, भाऊसाहेब तासकर, निवृत्ती गारे, सुधाकर मोगल, नितीन कोरडे, विकी आरोटे, रामदास गवळी, पुंजाराम कडलग, माधव रोटे, नाना ताकाटे, सागर बोराडे, रवि शिंदे, शिवाजी गाजरे, जयराम जाधव, उत्तम मोगल, संगम गांगुर्डे आदींची नावे आहेत.