शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवेदन : पेन्शन, कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ..तर तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:00 IST

निफाड : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी प्रचंड अडचणीतमंत्र्यांना आडवा आणि जाब विचारा

निफाड : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही आणि अर्थसंकल्पात शेतकºयांना पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत निफाड तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन निफाड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाडचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना देण्यात आले. निवेदनात मराठवाड्यात शेतकºयांना जाहीर झालेली फसवी कर्जमाफी आणि गारपिटीने शेतीचे झालेले नुकसान यामुळे तेथील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला असून, सरकारने या नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी चार हजार चारशे रुपये नुकसानभरपाई देऊ केली आहे. परंतु शेतकºयांचा नुकसान झालेला शेतमाल बाहेर काढण्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये खर्च येत आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी उस्मानाबादच्या सभेत राज्यातील मंत्र्यांना आडवा आणि जाब विचारा असे आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांना दिला होता.निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोराडे, भाऊसाहेब तासकर, निवृत्ती गारे, सुधाकर मोगल, नितीन कोरडे, विकी आरोटे, रामदास गवळी, पुंजाराम कडलग, माधव रोटे, नाना ताकाटे, सागर बोराडे, रवि शिंदे, शिवाजी गाजरे, जयराम जाधव, उत्तम मोगल, संगम गांगुर्डे आदींची नावे आहेत.