शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:48 IST

नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम राबवण्यात येत असून शेतकºयांची वाहने जप्त करून लिलाव केला जात आहे. अगोदरच शेतकरी वैतागलेला असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांना त्रास दिला जात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

येवला : नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम राबवण्यात येत असून शेतकºयांची वाहने जप्त करून लिलाव केला जात आहे. अगोदरच शेतकरी वैतागलेला असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांना त्रास दिला जात असल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे ही सक्तीची वसुली मोहीम थांबवावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार नरेश बहीरम यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रकाश बुरु ंगले यांना देण्यात आले.  शेतकºयांनी पीककर्ज घेतले. तसेच शेती साधनांकरीता कर्ज घेतले. मात्र सलग दोन वर्षे दुष्काळी परीस्थिती, नोटबंदी काळात शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. बोंडअळी, डाळिंबावर तेल्या रोगामुळे शेतक-यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले. आता कांदा पीकातून थोडेफार पैसे मिळतील अशी शेतकºयांना आशा आहे. टमाट्याची मोठ्या प्रमाणावर खर्च करून लागवड केली. परंतु टमाटा ७० ते८० रु पये क्र ेटप्रमाणे विक्र ी चालू आहे. शेतमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावात शेतमाल विक्र ी करावा लागत आहे. यातून उत्पादन खर्च भरून निघणेही मुश्किल झाले आहे. दुसºया बाजूला बँक अडचणीत आल्याचे सांगून शेतकºयांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम जिल्हा बँकेने सुरू केली आहे. मात्र बँकेच्या संचालक मंडळातील काही सदस्यांनी स्थापन केलेल्या संस्थांना वारेमाप कर्जवाटप केले. तोट्यात असलेल्या साखर कारखान्यांना कर्जवाटप केले. मात्र त्याचे खापर शेतकºयांवर फोडले जात आहे. त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संतू झांबरे, संध्या पगारे, अरु ण जाधव, बापूसाहेब पगारे, गोरखनाथ जगझाप, सुभाष कोटमे, बाळासाहेब गायकवाड, योगेश सोमवंशी, वसंत पवार, प्रभाकर भोसले, विठ्ठल वाळके, बाळसाहेब मढवई, साहेबराव जगझाप, सुभाष सोनवणे, शांतीलाल जाधव, लहानू जाधव आदींसह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक