शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

मालेगाव शहरातील विजेच्या समस्या सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST

मालेगाव : येथील वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही. भारनियमन, अवाजवी बिले, विनापरवानगी मीटर बदलणे, चुकीची ...

मालेगाव : येथील वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही. भारनियमन, अवाजवी बिले, विनापरवानगी मीटर बदलणे, चुकीची वीजबिले अदा करणे, आदी तक्रारी वाढल्या आहेत. या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी मालेगाव अवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांनी मुख्य कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यंत्रमाग व्यवसायाला सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्यामुळे हा व्यवसाय कोलमडून पडत आहे. तसेच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांवर अन्याय केला जात आहे. विनाकारण मीटर बदलणे, अवाजवी बिले अदा करणे, वीजचोरी होत असलेल्या फिडरवरील वीजपुरवठा खंडित करणे, सक्तीची वसुली करणे असे प्रकार वाढले आहेत. या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी रिजवान बॅटरीवाला यांच्यासह ग्राहकांनी केली आहे.