शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

आडत, तोलाई बंद करण्याची मागणी

By admin | Updated: December 23, 2014 00:16 IST

शेतकऱ्यांची अडवणूक : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नावालाच

चांदवड : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक कधी थांबणार, असा संतप्त सवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व भाजपाचे नेते विलासराव ढोमसे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नावाला असतात. आजपर्यत प्रत्येक बाजार समिती ही व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावरच चालत आहे. सर्वच निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचे घेतले जातात. म्हणूनच आडत पद्धती बंद करुन घेईल त्याचीच आडत केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही. घेईल त्याची आड पद्धतीमुळे शेतकरी व आडतदार यांचा संबंध संपुष्टात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांची थट्टाच केली जाते. शेतकरी अडाणी आहे, शेतकऱ्यांला काही समजत नाही असा व्यापाऱ्यांचा समज आहे; परंतु आता शेतकऱ्यांनाही कायद्याचे ज्ञान झाले आहे. म्हणूनच राजरोसपणे चाललेली लूट, मग ती तोलाई हमालीची असो की आडतीची असो, हे शेतकऱ्यांना समजायला लागले आहे. परंतु शेतकरी असंघटित असल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. शासनाने व विशेषत: पणन संचालक डॉ. सुभाष माने यांना शासनाने मुदतवाढ देऊन या संपूर्ण यंत्रणेवर आळा बसविण्यासाठी निर्णय घ्यावा. सर्व महाराष्ट्रातील शेतकरी शासनाच्या पाठीमागे उभे राहतील. बाजार समितीच्या संचालक मंडळाने खरेदी-विक्रीमधून लाखोची माया जमा केली आहे, त्याचीही चौकशी पणनमंत्र्यांनी करावी. जशी गुजरातमध्ये कोणतीही कपात होत नाही त्याप्रमाणे निर्णय करावा, अशी मागणी ढोमसे यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)