शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

उन्हाळयात शाळा सकाळच्याच सत्रात भरविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:44 IST

विद्यार्थी,शिक्षक शाळा प्रशासनाला वेठीस धरणारा हा निर्णय त्विरस मागे घ्यावा व उन्हाळा काळातील शाळा सकाळच्याच सत्रात भरवाव्यात अशी मागणी राष्ट्रीय बालक,पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीने पत्रकाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे दि.२८ मार्च पासून पुन्हा जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा भर उन्हाळ्यात पूर्ववत सकाळी १०:४० ते सायंकाळी ५ अर्थात दिवसभर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने (शिक्षण विभाग) जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांचे मार्फत शाळा प्रशासनास दिले आहे.

येवला :शैक्षणकि वर्षे २०१८-१९ द्वितीय सत्रातील राज्यातील सर्व प्राथमिक शाळा ह्या राज्यातील अतितीव्र उन्हाळा व दुष्काळाच्या पाशर््वभूमीवर दरवर्षी प्रमाणे दि.१मार्च २०१९ पासून सकाळच्या सत्रात घेतली जाते ती गोष्ट प्रसंगानुरूप योग्य व विद्यार्थी,शिक्षक शाळा प्रशासनास सोयीची असूनही दि.२८ मार्च पासून पुन्हा जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा भर उन्हाळ्यात पूर्ववत सकाळी १०:४० ते सायंकाळी ५ अर्थात दिवसभर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने (शिक्षण विभाग) जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांचे मार्फत शाळा प्रशासनास दिले आहे.ग्रामीण,दुर्गम भागात उन्हाची तीव्रता प्रवास साधनांची गैरसोय,पाण्याची तीव्र टंचाई आण िगैरसोय लक्षात घेऊन विद्यार्थी,शिक्षक शाळा प्रशासनाला वेठीस धरणारा निर्णय मागे घ्या,उन्हाळा काळातील शाळा सकाळच्याच सत्रात भरवाव्यात असे मत अध्यापकभारतीचे संस्थापक एस.डी.शेजवळ,अध्यक्ष विनोद पानसरे,पालक प्रतिनिधी विनता सरोदे आदी सह पालक शिक्षक प्रतिनिधी यांनी केली आहे.